शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कार कंपन्यांना पावलीदसरा-दिवाळी; यंदा दुचाकींची मागणी तुलनेने कमी झाल्याने निराशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 06:11 IST

यंदा दुचाकींची मागणी तुलनेने कमी झाल्याने काही प्रमाणात निराशा आहे. 

नवी दिल्ली : यंदाचा सणासुदीचा हंगाम वाहन क्षेत्रासाठी गाेड ठरला आहे. बहुतांश वाहन उत्पादक कंपन्यांच्या प्रवासी वाहनांच्या विक्रीत माेठी वाढ नाेंदविण्यात आली आहे. विविध कंपन्यांनी ऑक्टाेबरमधील वाहनविक्रीचे आकडे जाहीर करण्यास सुरुवात केली. त्यावरून या कंपन्यांसाठी दसरा, दिवाळी जाेरदार ठरल्याचे दिसत आहे. मध्यम श्रेणी आणि एसयूव्हीची मागणी यावेळी वाढलेली आहे. एन्ट्री लेव्हलच्या वाहनांनाही मागणी राहिली. यंदा दुचाकींची मागणी तुलनेने कमी झाल्याने काही प्रमाणात निराशा आहे. 

दुचाकी विक्रीने केली निराशा

हीराे, हाेंडा आणि स्कूटर इंडिया, टीव्हीएस इत्यादी कंपन्याच्या दुचाकी विक्रीत अपेक्षित उठाव दिसला नाही. बजाज ऑटाेच्या विक्रीत घट नाेंदविण्यात आली. 

ऑक्टाेबर २२    ऑक्टाेबर २१ हिराे माेटाेकाॅर्प     १७%     ४,५४,५८२    ५,४७,९७०बजाज ऑटाे     १०%       ३,९५,२३८    ४,३९,६१५

टॅग्स :carकारDiwaliदिवाळी 2022