शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

यंदा थंडीचा कडाका, पारा घसणार १७ अंशांपर्यंत; पावसामुळे नव्हे, ‘ला-नीना’मुळे थंडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 06:58 IST

हवामान विभागाने सांगितले की, उत्तर भागातील डोंगरी भागात बर्फवृष्टीनंतर थंडीची लाट मध्य भारतापर्यंत पोहोचेल.

नवी दिल्ली : यावर्षी जोरदार पावसाने देशाच्या अनेक भागांत पाणी-पाणी केल्यानंतर यंदा कडाक्याची थंडी पडणार असल्याचा अंदाज आहे. पंजाब, हरयाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थानसह गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा आणि तेलंगणामध्ये ६ ते ७ नोव्हेंबरदरम्यान तापमानात घट होईल. 

हवामान विभागाने सांगितले की, उत्तर भागातील डोंगरी भागात बर्फवृष्टीनंतर थंडीची लाट मध्य भारतापर्यंत पोहोचेल. त्यामुळे ६ नोव्हेंबरपासून थंडीमध्ये वाढ होईल. पुढील आठवड्यात गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेशात रात्री थंडी जाणवेल; पण दुपारचे तापमान ३० ते ३५ अंश सेल्सिअस राहील. मध्य भारतात काही ठिकाणी धुके पडेल. पुढील आठवड्यापासून देशाच्या अनेक भागांतील तापमानात घट होईल. 

पावसामुळे नव्हे, ‘ला-नीना’मुळे थंडी 

यंदा थंडी अधिक प्रमाणात असणार आहे; पण मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस हे त्याचे कारण नाही तर, ला-नीनामुळे थंडी वाढणार आहे. ला-नीना ही सागरी व वातावरणातील एक घटना आहे. ला-नीनाचा प्रभाव हिवाळ्यात जाणवणार आहे, तसेच ला-नीनाचा प्रभाव मार्च २०२३ पर्यंत राहणार आहे. त्यामुळे पुढील चार महिने कडाक्याची थंडी राहील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :TemperatureतापमानIndiaभारत