शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

हा इंडिया आघाडीचा अत्यंत महत्त्वाचा विजय; भाजपला पराभूत करता येते : केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 05:55 IST

एकप्रकारे आम्ही हा विजय भाजपकडून हिसकावून आणला आहे; पण आम्ही हार मानली नाही आणि शेवटपर्यंत संघर्ष करीत आणि लढत राहिलो आणि अंतिमतः आमचा विजय झाला, असे केजरीवाल म्हणाले.

नवी दिल्ली : भाजपला ऐक्याने, चांगले नियोजन, रणनीती आणि मेहनतीने पराभूत करता येते, असा देशाला मोठा संकेत चंडीगडच्या महापौर निवडणुकीतील ‘इंडिया’ आघाडीच्या पहिल्या आणि अतिशय महत्त्वाच्या विजयाने दिला असल्याची प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी व्यक्त केली.

एकप्रकारे आम्ही हा विजय भाजपकडून हिसकावून आणला आहे; पण आम्ही हार मानली नाही आणि शेवटपर्यंत संघर्ष करीत आणि लढत राहिलो आणि अंतिमतः आमचा विजय झाला, असे केजरीवाल म्हणाले.

आज ’ते’ अतिशय आत्मविश्वासाने लोकसभेच्या ३७० जागा जिंकण्याचा दावा करताना आम्हाला तुमच्या मतांची गरज नाही, असे जनतेला आव्हानच देत आहेत. हा आत्मविश्वास कुठून येतो? काहीतरी गडबड करून ठेवली असणार त्यांनी, अशी शंका केजरीवाल यांनी व्यक्त केली.

दरम्यान, लोकशाहीच्या हत्येचा भाजपने कट रचला असून चंडीगड महापौरपदाच्या निवडणुकीतील निवडणूक अधिकारी असलेला अनिल मसिह हा एक प्यादे आहे. या कटामागे असलेला चेहरा वेगळाच आहे. असे काॅंग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले.

हा प्रकार विद्यमान सत्ताधाऱ्यांनी रचलेल्या कटाच्या हिमनगाचे एक टोक आहे. संविधानावर होणाऱ्या हल्ल्यांचा सर्व भारतीयांनी एकजुटीने मुकाबला केला पाहिजे. २०२४च्या लोकसभा निवडणुकांत देशातील लोकशाहीची धिंडवडे निघण्याचा धोका आहे.

- मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस

अखेर सत्याचाच विजय झाला. निवडणुकीत गैरप्रकार करणाऱ्या भाजपला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे सणसणीत चपराक बसली आहे. लोकशाहीच्या झालेल्या विजयाबद्दल मी चंडीगडच्या नागरिकांचे

अभिनंदन करतो.

- भगवंत मान, पंजाबचे मुख्यमंत्री

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवाल