शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

हा इंडिया आघाडीचा अत्यंत महत्त्वाचा विजय; भाजपला पराभूत करता येते : केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 05:55 IST

एकप्रकारे आम्ही हा विजय भाजपकडून हिसकावून आणला आहे; पण आम्ही हार मानली नाही आणि शेवटपर्यंत संघर्ष करीत आणि लढत राहिलो आणि अंतिमतः आमचा विजय झाला, असे केजरीवाल म्हणाले.

नवी दिल्ली : भाजपला ऐक्याने, चांगले नियोजन, रणनीती आणि मेहनतीने पराभूत करता येते, असा देशाला मोठा संकेत चंडीगडच्या महापौर निवडणुकीतील ‘इंडिया’ आघाडीच्या पहिल्या आणि अतिशय महत्त्वाच्या विजयाने दिला असल्याची प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी व्यक्त केली.

एकप्रकारे आम्ही हा विजय भाजपकडून हिसकावून आणला आहे; पण आम्ही हार मानली नाही आणि शेवटपर्यंत संघर्ष करीत आणि लढत राहिलो आणि अंतिमतः आमचा विजय झाला, असे केजरीवाल म्हणाले.

आज ’ते’ अतिशय आत्मविश्वासाने लोकसभेच्या ३७० जागा जिंकण्याचा दावा करताना आम्हाला तुमच्या मतांची गरज नाही, असे जनतेला आव्हानच देत आहेत. हा आत्मविश्वास कुठून येतो? काहीतरी गडबड करून ठेवली असणार त्यांनी, अशी शंका केजरीवाल यांनी व्यक्त केली.

दरम्यान, लोकशाहीच्या हत्येचा भाजपने कट रचला असून चंडीगड महापौरपदाच्या निवडणुकीतील निवडणूक अधिकारी असलेला अनिल मसिह हा एक प्यादे आहे. या कटामागे असलेला चेहरा वेगळाच आहे. असे काॅंग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले.

हा प्रकार विद्यमान सत्ताधाऱ्यांनी रचलेल्या कटाच्या हिमनगाचे एक टोक आहे. संविधानावर होणाऱ्या हल्ल्यांचा सर्व भारतीयांनी एकजुटीने मुकाबला केला पाहिजे. २०२४च्या लोकसभा निवडणुकांत देशातील लोकशाहीची धिंडवडे निघण्याचा धोका आहे.

- मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस

अखेर सत्याचाच विजय झाला. निवडणुकीत गैरप्रकार करणाऱ्या भाजपला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे सणसणीत चपराक बसली आहे. लोकशाहीच्या झालेल्या विजयाबद्दल मी चंडीगडच्या नागरिकांचे

अभिनंदन करतो.

- भगवंत मान, पंजाबचे मुख्यमंत्री

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवाल