शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

हा इंडिया आघाडीचा अत्यंत महत्त्वाचा विजय; भाजपला पराभूत करता येते : केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 05:55 IST

एकप्रकारे आम्ही हा विजय भाजपकडून हिसकावून आणला आहे; पण आम्ही हार मानली नाही आणि शेवटपर्यंत संघर्ष करीत आणि लढत राहिलो आणि अंतिमतः आमचा विजय झाला, असे केजरीवाल म्हणाले.

नवी दिल्ली : भाजपला ऐक्याने, चांगले नियोजन, रणनीती आणि मेहनतीने पराभूत करता येते, असा देशाला मोठा संकेत चंडीगडच्या महापौर निवडणुकीतील ‘इंडिया’ आघाडीच्या पहिल्या आणि अतिशय महत्त्वाच्या विजयाने दिला असल्याची प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी व्यक्त केली.

एकप्रकारे आम्ही हा विजय भाजपकडून हिसकावून आणला आहे; पण आम्ही हार मानली नाही आणि शेवटपर्यंत संघर्ष करीत आणि लढत राहिलो आणि अंतिमतः आमचा विजय झाला, असे केजरीवाल म्हणाले.

आज ’ते’ अतिशय आत्मविश्वासाने लोकसभेच्या ३७० जागा जिंकण्याचा दावा करताना आम्हाला तुमच्या मतांची गरज नाही, असे जनतेला आव्हानच देत आहेत. हा आत्मविश्वास कुठून येतो? काहीतरी गडबड करून ठेवली असणार त्यांनी, अशी शंका केजरीवाल यांनी व्यक्त केली.

दरम्यान, लोकशाहीच्या हत्येचा भाजपने कट रचला असून चंडीगड महापौरपदाच्या निवडणुकीतील निवडणूक अधिकारी असलेला अनिल मसिह हा एक प्यादे आहे. या कटामागे असलेला चेहरा वेगळाच आहे. असे काॅंग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले.

हा प्रकार विद्यमान सत्ताधाऱ्यांनी रचलेल्या कटाच्या हिमनगाचे एक टोक आहे. संविधानावर होणाऱ्या हल्ल्यांचा सर्व भारतीयांनी एकजुटीने मुकाबला केला पाहिजे. २०२४च्या लोकसभा निवडणुकांत देशातील लोकशाहीची धिंडवडे निघण्याचा धोका आहे.

- मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस

अखेर सत्याचाच विजय झाला. निवडणुकीत गैरप्रकार करणाऱ्या भाजपला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे सणसणीत चपराक बसली आहे. लोकशाहीच्या झालेल्या विजयाबद्दल मी चंडीगडच्या नागरिकांचे

अभिनंदन करतो.

- भगवंत मान, पंजाबचे मुख्यमंत्री

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवाल