शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

स्टेट बँकेमध्ये होणार ८,000 जणांची भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 02:47 IST

भरती क्लार्क या पदासाठी असून, महाराष्ट्रामध्ये खुल्या व राखीव प्रवर्गातील मिळून ८६५ पदे तर गोव्यातून १0 पदे भरली जातील.

नवी दिल्ली : स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये तब्बल ८ हजार जणांची भरती होणार आहे. भरती क्लार्क या पदासाठी असून, महाराष्ट्रामध्ये खुल्या व राखीव प्रवर्गातील मिळून ८६५ पदे तर गोव्यातून १0 पदे भरली जातील. कोणत्याही शाखेच्या पदवीधराला या नोकरीसाठी अर्ज करता येईल. वयाची अट २0 ते २८ इतकी आहे.भरतीची आॅनलाइन प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत २६ जानेवारी असून, अर्जासोबत शुल्कही भरावे लागणार आहे. बँकेने कस्टमर सपोर्ट व सेल्स या विभागांत कनिष्ठ सहायक पदे भरण्याचे ठरविले आहे. मात्र, एका व्यक्तीला एकाच राज्यातून अर्ज करता येणार आहे. आॅनलाइन अर्ज भरण्याची सर्व माहिती स्टेट बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

टॅग्स :SBIएसबीआय