शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेनमध्ये कोणीच नव्हता, राजधानी वाटली! ओडिशासारखा अपघात आसाममध्ये टळला, काय घडले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 08:53 IST

ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या भीषण रेल्वे अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे.

आसामच्या कोक्राझार जिल्ह्यात शनिवारी ओडिशासारखा रेल्वे अपघात टळला आहे. एका ट्रेनचे इंडिन अचानक ट्रेनपासून दोन डबे घेऊन वेगळे झाले आणि पुढे निघून गेले. मागाहून ट्रेन येत नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. ट्रेनचे उरलेले ८ डबे मागेच राहिले होते. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कोक्राझार आणि फकिराग्राम रेल्वे स्थानकादरम्यान घडली आहे. रेल्वेचे इंजिन दोन बोगी घेऊन पुढे गेले तर आठ डबे मागे राहिले. चालक दलाच्या लक्षात येईस्तोवर हे इंजिन ६०० मीटर पुढे निघून गेले होते. या ट्रेनमध्ये एकही प्रवासी नव्हता.

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, "आम्ही इंजिनला बोगीपासून वेगळे होताना पाहिले. ट्रेनचे इंजिन काही डबे सोडून सुमारे 600 मीटर धावत राहिले. सुदैवाने ट्रेनमध्ये प्रवासी नव्हते. आम्हाला सुरुवातीला ती राजधानी एक्सप्रेस वाटली परंतू तरी ती नवीन ट्रेन आहे हे समजले. आम्हाला तिचे नाव माहित नव्हते. नंतर लोको पायलटला ही बाब कळताच त्याने इंजिन परत आणले आणि रेल्वे स्थानकाच्या गार्डच्या मदतीने बोगी जोडण्यात आली.''

ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या भीषण रेल्वे अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या अपघातात 288 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 900 लोक जखमी झाले आहेत.

ओडिशामध्ये रेल्वे ट्रॅक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर...

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघात