शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

ट्रेनमध्ये कोणीच नव्हता, राजधानी वाटली! ओडिशासारखा अपघात आसाममध्ये टळला, काय घडले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 08:53 IST

ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या भीषण रेल्वे अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे.

आसामच्या कोक्राझार जिल्ह्यात शनिवारी ओडिशासारखा रेल्वे अपघात टळला आहे. एका ट्रेनचे इंडिन अचानक ट्रेनपासून दोन डबे घेऊन वेगळे झाले आणि पुढे निघून गेले. मागाहून ट्रेन येत नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. ट्रेनचे उरलेले ८ डबे मागेच राहिले होते. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कोक्राझार आणि फकिराग्राम रेल्वे स्थानकादरम्यान घडली आहे. रेल्वेचे इंजिन दोन बोगी घेऊन पुढे गेले तर आठ डबे मागे राहिले. चालक दलाच्या लक्षात येईस्तोवर हे इंजिन ६०० मीटर पुढे निघून गेले होते. या ट्रेनमध्ये एकही प्रवासी नव्हता.

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, "आम्ही इंजिनला बोगीपासून वेगळे होताना पाहिले. ट्रेनचे इंजिन काही डबे सोडून सुमारे 600 मीटर धावत राहिले. सुदैवाने ट्रेनमध्ये प्रवासी नव्हते. आम्हाला सुरुवातीला ती राजधानी एक्सप्रेस वाटली परंतू तरी ती नवीन ट्रेन आहे हे समजले. आम्हाला तिचे नाव माहित नव्हते. नंतर लोको पायलटला ही बाब कळताच त्याने इंजिन परत आणले आणि रेल्वे स्थानकाच्या गार्डच्या मदतीने बोगी जोडण्यात आली.''

ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या भीषण रेल्वे अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या अपघातात 288 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 900 लोक जखमी झाले आहेत.

ओडिशामध्ये रेल्वे ट्रॅक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर...

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघात