शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

७५० शेतकऱ्यांच्या मृत्यूवर केंद्राकडून शोकही नाही; आंदोलन सुरूच राहणार- राकेश टिकैत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 08:19 IST

आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचे इतके मृत्यू होऊनही केंद्र सरकारने साधी त्याची दखलही घेतली नाही.

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात आतापर्यंत ७५० शेतकरी मरण पावले. त्याबद्दल केंद्र सरकारने शोकही व्यक्त केला नाही, अशी टीका शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केली.

ते म्हणाले, आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचे इतके मृत्यू होऊनही केंद्र सरकारने साधी त्याची दखलही घेतली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचे पंतप्रधान नाहीत. शेतकरी हे जणू या देशाचा भाग नाहीत असेच ते मानत असावेत. शेतकरी आपले आंदोलन यापुढेही सुरूच ठेवणार आहेत.  

किमान हमी भावाबाबत जोवर केंद्र सरकार संसदेत कायदा संमत करीत नाही व तीन नवे कृषी कायदे रद्द करीत नाही, तोवर शेतकरी आपले आंदोलन सुरू ठेवणार आहेत.  या आंदोलनाला लोकांचा पाठिंबा आहे हे सरकारने विसरू नये.  नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरपासून देशात विविध ठिकाणी आंदोलन करीत आहेत. 

टॅग्स :Farmerशेतकरीrakesh tikaitराकेश टिकैत