शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

जलाशय संवर्धनासाठी प्राधिकरणच नाही

By admin | Updated: February 28, 2015 00:56 IST

दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना कराव्या लागणा-या शहरांत जलाशयांचा विकास व संवर्धनासाठी प्राधिकरणाच्या स्थापनेची वर्षानुवर्षांपासून प्रतीक्षा आहे.

नवी दिल्ली : दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना कराव्या लागणा-या शहरांत जलाशयांचा विकास व संवर्धनासाठी प्राधिकरणाच्या स्थापनेची वर्षानुवर्षांपासून प्रतीक्षा आहे. जलाशय वाचविण्याच्या योजनेसाठी काही बिगर सरकारी संघटनांचे पॅनेल मात्र स्थापन करण्यात आले, अशी धक्कादायक माहिती नगरविकास राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी विजय दर्डा यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे.आॅगस्ट २०१२ मध्ये एका बैठकीत प्राधिकरण स्थापण्याबाबत सहमती झाली होती याचे स्मरण करवून देत खा. दर्डा यांनी जलाशयांच्या संरक्षणासंबंधी राष्ट्रीय दृष्टिकोन पाहता अशा प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली काय, यावर सुप्रियो यांनी दिल्लीत कोणत्याही जलाशय विकास प्राधिकरणाची स्थापना झालेली नाही मात्र तीन बिगर सरकारी संघटनांचे पॅनेल तयार करण्यात आले आहे, अशी माहिती दिल्ली सरकार व विकास प्राधिकरणाकडून मिळाली असल्याचे सांगितले. (विशेष प्रतिनिधी)