शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

"...तर आदिवासी देशद्रोही बनले असते"! मोहन भागवत यांना काय म्हणाले होते प्रणब मुखर्जी? सरसंघचालकांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 13:24 IST

मोहन भागवत यांनी दावा केला आहे की, "प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती असताना संघाच्या 'घर वापसी' कार्यक्रमाचे कौतुक केले होते आणि जर हा कार्यक्रम नसता तर काही आदिवासी समुदाय देशद्रोही बनू शकले असते, असे म्हटले होते."

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी करिअरच्या अखेरच्या टप्प्यात आपल्या राजकीय विचारांमुळे सातत्याने चर्चेत होते. ते अजूनही अनेक वेळा चर्चेत येतात. यातच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांचा एक किस्सा सांगितला आहे. मोहन भागवत यांनी दावा केला आहे की, "प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती असताना संघाच्या 'घर वापसी' कार्यक्रमाचे कौतुक केले होते आणि जर हा कार्यक्रम नसता तर काही आदिवासी समुदाय देशद्रोही बनू शकले असते, असे म्हटले होते." भागवत इंदूर येथे राष्ट्रीय देवी अहिल्या पुरस्कार वितरण समारंभात बोलत होते.  

"आदिवासी आपल्या मूळ रुपात आले, हे..." -भागवत पुढे म्हणाले, "आपण जेव्हा पहिल्यांदाच प्रणब मुखर्जी यांना भेटण्यासाठी गेलो होतो, तेव्हा संसदेत 'घर वापसी' वरून प्रचंड गदारोळ सुरू होता. तेव्हा प्रणब मुखर्जी यांनी आपल्याला विचारले होते की, आपण काही लोकांना परत आणले, तर पत्रकार परिषद का घेतली? हे राजकारण आहे आणि आपण काँग्रेसमध्ये असतो, तर आपणही संसदेत हेच केले असते. मात्र, याच वेळी,  या कार्यक्रमामुळे 30 टक्के आदिवासी समुदाय आपल्या मूळ रूपात परतला, हे चांगले आहे, असेही ते म्हणाले होते."

'धर्मांतर स्वयं प्रेरणेने झाले, तर काही वाईट नाही...' -भागवत म्हणाले, "जर धर्मांतर स्वयं प्रेरणेने झाले तर त्यात काहीही वाईट नाही. आपला विश्वास आहे की, सर्व प्रकारच्या उपासना पद्धती योग्य आहेत आणि प्रत्येकाला त्याची उपासना पद्धत निवडण्याचा अधिकार असला हवा.  मात्र, जेव्हा धर्मांतर प्रलोभन देऊन अथवा जबरदस्तीने केले जाते तेव्हा त्याचा उद्देश आध्यात्मिक प्रगती नसून प्रभाव वाढवण्यासाठी लोकांना त्यांच्या मुळांपासून तोडणे, असा असतो.

2018 मध्ये नागपूरात संघ कार्यक्रमत सहभागी झाले होते प्रणव मुखर्जी -मोहन भागवत यांचे हे विधान अतंयत महत्त्वाचे आहे. कारण प्रणव मुखर्जी २०१८ मध्ये नागपुरात संघाच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. तेव्हा याची बरीच चर्चा झाली होती. भागवतांनी त्यांच्या या निवेदनात मुखर्जी यांचे विचार नमूद केले आहेत. मात्र, प्रणव मुखर्जी काँग्रेसमध्ये असताना त्यांनी कधीही हे विचार सार्वजनिकपणे व्यक्त केले नाहीत. पण, काही आदिवासी भागातील स्थानिक काँग्रेस नेत्यांनी या विषयावर यापूर्वी आपले विचार व्यक्त केले होते.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतPranab Mukherjeeप्रणव मुखर्जीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघHinduहिंदू