शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

"...तेव्हा हेच लोक म्हणतील, PM मोदी चांगले व्यक्ती आहेत!" कुमार विश्वास यांची योगी आदित्यनाथांसंदर्भात मोठी भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 11:21 IST

यावेळी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही कुमार विश्वास यांचे कौतुक केले. ते म्हणाले, "प्रयागराजने डॉ. कुमार विश्वस यांना जीव दिले, दिशा दिली. ते येथून त्याच्या मातृभूमीकडे गेले आणि तेथून ते साहित्यिक जगाताचे केंद्रबिंदू बनले."

kumar vishwas says yogi adityanath will be pm of india after narendra modi

देशातील प्रसिद्ध कवी, डॉ. कुमार विश्वस यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भविष्यात पंतप्रधान होण्यासंदर्भात भविष्यवाणी केली आहे. तसेच ते भारतातील सर्वात आशावादी स्त्रोत असल्याचेही म्हटले आहे. यावेळी त्यांनी भुतकाळातील उदाहरणही दिले. देशातील माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेई यांच्या 100 व्या वर्धापन दिनानिमित्त कुमार विश्वस म्हणतात, "आज सकाळी मी बघितले की, माझे डावे आणि काँग्रेसचे मित्र अटलजींचे प्रचंड कौतुक करत होते. पंतप्रधान असताना त्यांच्याबद्दल काय बोलले गेले हे मला चांगले आठवते." कुमार विश्वास अलाहाबाद विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभ प्रसंगी बोलत होते. 

कुमार विश्वस पुढे म्हणाले, "जेव्हा अटलजींचा काळ होता, तेव्हा त्यांना कट्टर व्यक्ती म्हणून संबोधले जात होते. पण जेव्हा आडवाणीजी आले, तेव्हा या लोकांनी अटलजीचे कौतुक करायला सुरवात केली. यानंतर, जेव्हा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले, तेव्हा अटल-आडवाणी यांचे कौतुक करायला सुरुवात केली." यानंतर, योगी आदित्यनाथांच्या पंतप्रधान होण्यासंदर्भात भविष्यवाणी करताना कुमार विश्वस म्हणाले, "तो दिवस दूर नाही, जेव्हा योगी केंद्रात येतील, तेव्हा हेच लोक म्हणतील की, नरेंद्र मोदी चांगले व्यक्ती आहेत."

अलाहाबाद विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभास संबोधित करताना डॉ. कुमार विश्वस म्हणाले, "मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या देशातील उर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत आहेत. योगी आदित्यनाथ रामराज्याची संकल्पना साकार करत आहेत. 

यावेळी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही कुमार विश्वास यांचे कौतुक केले. ते म्हणाले, "प्रयागराजने डॉ. कुमार विश्वस यांना जीव दिले, दिशा दिली. ते येथून त्याच्या मातृभूमीकडे गेले आणि तेथून ते साहित्यिक जगाताचे केंद्रबिंदू बनले. अशी कोणती व्यक्ती असेल, जिची डॉ. कुमार विश्वस यांना ऐकण्याची इच्छा नसेल. त्यांच्या लिखाणाने त्यांना एक विशेष ओळख दिली. त्यांनीही विद्यापीठाचे स्मरण ठेवले. त्यांना मानद पदवी देताना अत्यंत आनंद होत आहे."

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदी