शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

...तर भारत कोणतेही युद्ध कमी वेळात जिंकेल : हवाई दल प्रमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 20:07 IST

हवाईदल हे एकमेव असे आहे ज्याचे अधिकारी थेट नियुक्त केले जातात.

नवी दिल्ली : तिन्ही भारतीय सैन्यदलांनी संयुक्तपणे समन्वय ठेवून काम केल्यास कोणतेही युद्ध जिंकता येईल, असा विश्वास हवाईदलाचे प्रमुख बी एस धनोआ यांनी व्यक्त केला. यासाठी तिन्ही सेनादलांना सामंजस्याने काम करावे लागेल असे त्यांनी सांगितले. 

धनोआ यांनी सांगितले की, हवाई दल इतर दोन्ही दलांसोबत समन्वयाने योजना आखण्याच्या बाजुने आहे. भारताकडे अशी कोणतीही प्रणाली विकसित केलेली नाही. यामुळे भविष्यात ती करावी लागेल. युद्ध सुरु झाल्यास कोणतीही एक सेना ते जिंकू शकत नाही. यासाठी भूदलाला नौसेनेची किंवा हवाई दलाची मदत घ्यावीच लागेल. यामुळे तिन्ही दलांमध्ये समन्वयासोबतच एखाद्या युद्धाबाबत एकत्रित योजना बनविण्याची, सल्लामसलत करण्याची प्रणाली विकसित करावी लागेल. 

हवाईदल हे एकमेव असे आहे ज्याचे अधिकारी थेट नियुक्त केले जातात. हेच दल भूदल आणि नौसेनेला राजकीय नेत्यांकडून आखून दिलेल्या धोरणांवर चालण्यास योग्य बनविते, असेही धनोआ म्हणाले. 

महत्वाचे म्हणजे केंद्र सरकार आणि तिन्ही सेनांदलांदरम्यान चर्चा सुरु आहे. तिन्ही दलांदरम्यान समन्वय साधण्यासाठी एखादी यंत्रणा उभारण्यावर यामध्ये विचार सुरु आहे. अमेरिकेसह अनेक पश्चिमेकडील देशांमध्ये अशी यंत्रणा आहे. 

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलindian navyभारतीय नौदल