शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

‘सुपर ओव्हर’ने होणार विजेत्याचा फैसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 05:27 IST

प्ले ऑफ, फायनलसाठी नवे निर्देश

नवी दिल्ली : पावसामुळे व्यत्यय आल्यास आणि नियमित वेळेत खेळ होऊ न शकल्यास आयपीएल १५च्या विजेत्याचा फैसला सुपरओव्हरद्वारे होईल.आयपीएल कौन्सिलने सोमवारी जाहीर केलेल्या निर्देशानुसार  एकही षटक टाकले गेले नाही तर लीगच्या सुरुवातीच्या टप्प्यातील गुणतालिकेचा आधार घेतला जाईल. याच आधारे विजेत्याचा निर्णय होईल.  हे निर्देश क्वालिफायर १, एलिमिनेटर आणि क्वालिफायर दोनसाठीही लागू राहतील. या सामन्यांसाठी कुठलाही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. २९ मे रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात व्यत्यय आल्यास ३० मे हा राखीव दिवस असेल. अंतिम सामना रात्री ८ वाजेपासून खेळला जाईल. 

आयपीएल प्ले ऑफमधील दोन सामने कोलकाता येथील ईडन गार्डनवर होणार आहेत.  येथे सामन्यादरम्यान खराब हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  पावसामुळे व्यत्यय येण्याची शंका लक्षात घेत आयपीएलने दिशानिर्देश जाहीर केले. मंगळवारी (दि. २४) पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरातची लढत राजस्थानविरुद्ध होईल. बुधवारी याच ठिकाणी एलिमिनेटरमध्ये लखनौविरुद्ध आरसीबी ही लढत रंगणार आहे. दुसरा क्वालिफायर अहमदाबादमध्ये शुक्रवारी होईल. याच ठिकाणी रविवारी आयपीएलची अंतिम लढत रंगणार आहे.  आयपीएल निर्देशानुसार, ‘प्ले ऑफमध्ये गरजेनुसार सामन्यातील षटकांची संख्या किमान पाच षटकांपर्यंत कमी केली जाईल. 

टॅग्स :IPLआयपीएल २०२२ahmedabadअहमदाबाद