शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

ईशान्येतील लोकांची सुरक्षाही महत्त्वाची, काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 06:33 IST

भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आसामच्या लखीमपूर जिल्ह्यातील गोगामुख येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.  

नॉर्थ लखीमपूर (आसाम) : संपूर्ण देश दिल्लीतून चालविण्याचा भाजप व रा. स्व. संघाचा विचार आहे. मात्र, आमचा त्यास पाठिंबा नाही, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आसामच्या लखीमपूर जिल्ह्यातील गोगामुख येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.  

आसामचा कारभार दिल्लीतून नाही, तर आसाममधूनच चालवला गेला पाहिजे. काँग्रेस सर्व राज्यांना समान मानते. ईशान्येकडील राज्य आणि तेथील लोकांची सुरक्षा आमच्यासाठी इतर राज्यांइतकीच महत्त्वाची आहे, असे राहुल म्हणाले, दरम्यान, भाजपला आदिवासींना जंगलाबाहेर येऊ द्यायचे नाही. तो त्यांना शिक्षण आणि इतर संधीपासून वंचित ठेवू इच्छित आहे, असा आरोपही राहुल यांनी आसाममधील माजुली येथील पहिल्या सभेत केला. 

तृणमूलचा अद्याप निर्णय नाहीकोलकाता : लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी आघाडी ‘इंडिया’मध्ये जागावाटपावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसने २५ जानेवारी रोजी राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेत सामील होण्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस