शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

"छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाबाबत जेवढं बोललं जातं तेवढे ते...’’, मौलाना साजिद रशिदीचं वादग्रस्त विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 22:54 IST

Maulana Sajid Rashidi's controversial statement: गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांच्या अपमानावरून राज्यासह देशभरातील वातावरण तापलेलं असतानाच आता अखिल भारतीय इमाम असोसिएशनचे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांनी महाराष्ट्राचे आराध्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांच्या अपमानावरून राज्यासह देशभरातील वातावरण तापलेलं असतानाच आता अखिल भारतीय इमाम असोसिएशनचे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांनी महाराष्ट्राचे आराध्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाबाबत जेवढं बोलंलं जातं तेवढं मोठं यश त्यांनी मिळवलेलं नाही, अशी मुक्ताफळे रशिदी यांनी उधळली आहेत.

एएनआयशी बोलताना अखिल भारतीय इमाम असोसिएशनचा अध्यक्ष असलेला मौलाना साजिद रशिदी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांच्या अनेक राजांना मारलं होतं, तसेच त्यांच्या राज्यावर कब्जा केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाबाबत जेवढं बोललं जातं. तेवढं कुठलंही मोठं यश त्यांनी मिळवलेलं नाही. 

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त उदगार काढणाऱ्या मौलाना साजिद रशिदी यांनी महाराणा सांगा यांच्या विषयीही वादरग्रस्त विधान केलं आहे. मुघल बादशाह बाबर याला महाराणा सांगा याने भारतात आणलं होतं. महाराणा सांगा याने अनेक अनेक राजपूत राजांना ठार मारलं होतं. असा दावाही त्यांनी केला. 

दरम्यान, मौलाना रशिदी यांच्या आधी समाजवादी पक्षाचे राज्यसभेतील खासदार रामजी लाल सुमन यांनीही असंच विधान केलं होतं. ते  म्हणाले होते की, भाजपाचे लोक मुस्लिमांमध्ये बाबराचा डीएनए आहे, असं म्हणत असतात. मात्र या बाबराला भारतात कुणी आलं होतं, हे जाणून घेण्यास मी इच्छूक आहे. इब्राहीम लोधीला पराभूत करण्यासाठी बाबराला राणा सांगा याने आणलं होतं. मुस्लिम जर बाबराचे वंशज असतील, तर तुम्ही त्या गद्दार राणा सांगाचे वंशज आहात, असं विधान रामजी लाल सुमन यांनी केलं होतं.  

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजhistoryइतिहासMaharashtraमहाराष्ट्र