शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

"छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाबाबत जेवढं बोललं जातं तेवढे ते...’’, मौलाना साजिद रशिदीचं वादग्रस्त विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 22:54 IST

Maulana Sajid Rashidi's controversial statement: गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांच्या अपमानावरून राज्यासह देशभरातील वातावरण तापलेलं असतानाच आता अखिल भारतीय इमाम असोसिएशनचे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांनी महाराष्ट्राचे आराध्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांच्या अपमानावरून राज्यासह देशभरातील वातावरण तापलेलं असतानाच आता अखिल भारतीय इमाम असोसिएशनचे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांनी महाराष्ट्राचे आराध्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाबाबत जेवढं बोलंलं जातं तेवढं मोठं यश त्यांनी मिळवलेलं नाही, अशी मुक्ताफळे रशिदी यांनी उधळली आहेत.

एएनआयशी बोलताना अखिल भारतीय इमाम असोसिएशनचा अध्यक्ष असलेला मौलाना साजिद रशिदी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांच्या अनेक राजांना मारलं होतं, तसेच त्यांच्या राज्यावर कब्जा केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाबाबत जेवढं बोललं जातं. तेवढं कुठलंही मोठं यश त्यांनी मिळवलेलं नाही. 

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त उदगार काढणाऱ्या मौलाना साजिद रशिदी यांनी महाराणा सांगा यांच्या विषयीही वादरग्रस्त विधान केलं आहे. मुघल बादशाह बाबर याला महाराणा सांगा याने भारतात आणलं होतं. महाराणा सांगा याने अनेक अनेक राजपूत राजांना ठार मारलं होतं. असा दावाही त्यांनी केला. 

दरम्यान, मौलाना रशिदी यांच्या आधी समाजवादी पक्षाचे राज्यसभेतील खासदार रामजी लाल सुमन यांनीही असंच विधान केलं होतं. ते  म्हणाले होते की, भाजपाचे लोक मुस्लिमांमध्ये बाबराचा डीएनए आहे, असं म्हणत असतात. मात्र या बाबराला भारतात कुणी आलं होतं, हे जाणून घेण्यास मी इच्छूक आहे. इब्राहीम लोधीला पराभूत करण्यासाठी बाबराला राणा सांगा याने आणलं होतं. मुस्लिम जर बाबराचे वंशज असतील, तर तुम्ही त्या गद्दार राणा सांगाचे वंशज आहात, असं विधान रामजी लाल सुमन यांनी केलं होतं.  

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजhistoryइतिहासMaharashtraमहाराष्ट्र