शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

गायब होणाऱ्या ८५ पैशांची जादू थांबली; मोदींचा काॅंग्रेसवर हल्लाबाेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 06:24 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काॅंग्रेसवर हल्लाबाेल

जगदलपूर (छत्तीसगड) : ‘काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांपासून गरिबांच्या गरजांकडे दुर्लक्ष केले आणि त्यांच्या वेदना कधीच समजून घेतल्या नाहीत. काँग्रेस सरकारच्या काळात भ्रष्टाचार ही देशाची ओळख बनली होती, मात्र आपण काँग्रेसचा लुटमारीचा परवाना संपवला,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले.

छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील छोटी अंबाल गावात प्रचारसभेत मोदींनी तुष्टीकरणासाठी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘काँग्रेस सरकारच्या काळात भ्रष्टाचार ही देशाची ओळख बनली होती आणि त्याचा सर्वाधिक फटका बसला तो गरिबांनाच. काँग्रेस सरकारच्या काळात दिल्लीतून एक रुपया पाठवला जात होता, तेव्हा फक्त १५ पैसे गावात पोहोचत होते, हे मी म्हणत नाही. काँग्रेसचे पंतप्रधान म्हणाले होते. अरे भाऊ, सांगा कोण होता तो पंजा जो ८५ पैसे मारायचा. देशात काँग्रेसचे सरकार असते तर गरिबांच्या ३४ लाख कोटी रुपयांपैकी २८ लाख कोटी रुपयांची लूट झाली असती, असा दावा मोदी यांनी केला.

कोणाचेही नागरिकत्व रद्द होणार नाही : राजनाथसिंहnनागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे (सीएए)कोणाही भारतीयाचे नागरिकत्व रद्द होणार नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी तामिळनाडूतील नमक्कल येथे प्रचारसभेत सांगितले. ते म्हणाले की, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या मुद्यावर विराेधक जाणूनबुजून गोंधळाचे वातावरण निर्माण करत आहे. nभाजपने जनतेला दिलेली वचने पूर्ण केली. अयोध्येत भगवान रामाचे मंदिर बांधण्यात आले. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम आमच्या सरकारने रद्द केले. नागरिकत्व दुरुस्ती कायदा केला.nकोणत्याही धर्मातील माता-भगिनींवर झालेल्या अत्याचाराविरोधात आमचे केंद्र सरकार कठोर कारवाई करेल. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस