शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

The Kashmir Files: ९० च्या त्या काळात किती काश्मिरी पंडितांची झाली हत्या? किती झाले बेघर, अशी आहे काश्मीरची Fact Files 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 17:20 IST

The Kashmir Files: काश्मिरी पंडितांच्या पलायनावरील चित्रपट समोर आल्यानंतर आता सरकारी कागदपत्रांमध्ये याबाबत काय नोंद आहे. तसेच काश्मिरी पंडितांच्या पलायन आणि हत्यांबाबत काय आकडा नोंद आहे, याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

नवी दिल्ली - सध्या गाजत असलेल्या द काश्मीर फाईल्स चित्रपटाने ९० च्या दशकाच्या सुरुवातील काश्मीरमधून झालेल्या काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाच्या कटू आठवणी पुन्हा जाग्या केल्या आहेत. या चित्रपटामध्ये काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार आणि त्यांच्यावर आलेल्या पलायनाच्या वेळेचे चित्रण करण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटामध्ये जे काही दाखवण्यात आले आहे, ते पूर्णपणे वास्तवाच्या आधारावर असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, काश्मिरी पंडितांच्या पलायनावरील चित्रपट समोर आल्यानंतर आता सरकारी कागदपत्रांमध्ये याबाबत काय नोंद आहे. तसेच काश्मिरी पंडितांच्या पलायन आणि हत्यांबाबत काय आकडा नोंद आहे, याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

जम्मू काश्मीरमधील रहिवासी असलेले हिंदू जे पंचगौडा ब्राह्मण समुहाशी संबंधित सारस्वत ब्राह्मण समुहाचा भाग आहेत त्यांना काश्मिरी पंडित म्हटले जाते. १९९० मध्ये जेव्हा काश्मीर खोऱ्यात दहशतवाद पेटला तेव्हा काश्मिरी पंडितांना त्यांच्या राहत्या ठिकाणाहून हाकलण्यात आले. काश्मीरमधून सुमारे ४४ हजार ६८४ काश्मिरी पंडित विस्थापित झाले आहेत. त्यामध्ये १ लाख ५४ हजार ७१२ लोकांचा समावेश आहे, असे यावर्षी सरकारने राज्यसभेमध्ये सांगितले होते. तर गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार १९८९नंतर काश्मीर खोऱ्यात झालेल्या हिंसाचारामध्ये २१९ काश्मिरी पंडितांची हत्या झाली होती.

काश्मिरी पंडितांना पुन्हा एकदा खोऱ्यामध्ये वसवण्यासाठी ९२० कोटी रुपये खर्च करून ६ हजार ट्रान्झिस्ट घरे तयार करण्यात येत आहेत. तसेच गेल्या सहा वर्षांमध्ये ६१० काश्मिरी पंडितांना त्यांची जमीन परत मिळवून देण्यात आली आहे. तसेच गेल्या काही वर्षांत सरकारने तरतूद केलेल्या नोकऱ्यांमुळे सुमारे ३ हजार ८०० काश्मिरी पंडित पुन्हा काश्मीरमध्ये परतले आहेत. तसेच केंद्र सरकारकडून काश्मिरी पंडितांना दरमहा आर्थिक मदत आणि धान्य दिले जाते. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरThe Kashmir Filesद काश्मीर फाइल्सPoliticsराजकारण