शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 17:38 IST

Pahalgam Terror Attack : या हल्ल्यात आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १७ जण जखमी असल्याचे समजते.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण जग हादरले आहे. या हल्ल्यात आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १७ जण जखमी असल्याचे समजते. महत्वाचे म्हणजे, त्या कट्टरपंथी दहशतवाद्यांनी धर्म विचारून, कलमा पढायला सांगून, या निष्पाप पर्यटकांवर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यानंतर आता, भारतातीलइस्रायलच्या राजदूताने दहशतवाद्यांसंदर्भात स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.  यासंदर्भात बोलताना, हा भ्याड हल्ला असून दहशतवादी आपल्याला भयभीत करण्यासाठी आणि धमकावण्यासाठी नेहमीच नवीन मार्ग शोधत असतात. अशा परिस्थितीत, दहशतवादी कसा विचार करतात आणि कशा पद्धतीची कृती करतात? हे आपल्याला समजून घ्यावे लागेल. या परिस्थितीचा सामना कसा करायचा? हे भारत सरकार ठरवेल. मात्र, आपण याचा अधिक मजबुतीने सामना करू, असा मला विश्वास आहे. यांचा सामना कसा करायचा हे भारत सरकारला ठाऊक आहे. यासंदर्भात आम्ही मोठ्या प्रमाणावर भारताचे सहकार्य करण्याचा प्रयत्न करू," असे इस्रायलचे भारतातील राजूदत रेउवेन अझार (Reuven Azar) यांनी म्हटले आहे.

अझार पुढे म्हणाले, "भारताने दहशतवादाचा सामना कसा करावा, हे सांगणे आमचे काम नाही. भारताकडे अत्यंत चांगल्या प्रकारचे इंटेलिजन्स आहे. यामुळे, या परिस्थितीचा सामना कसा करायचा? हे भारताला चांगल्या प्रकारे माहीत आहे आणि आम्ही सहकार्यासाठी तयार आहोत.

तत्पूर्वी, पहलगाम मधील कृर दहशतवादी हल्ल्यामुळे अत्यंत दुःखी आहे. दहशतवादाचा सामना करण्यासाठी इस्रायल, भारतासोबत उभा आहे, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले होते. तसेच, इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गेडेन सार यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादIsraelइस्रायलIndiaभारतBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहू