शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

कोरोनामुळे माझी स्मरणशक्ती गेली, ED च्या चौकशीत मंत्र्याचं आश्चर्यजनक उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 08:35 IST

मनी लाँड्रीगप्रकरणी ईडीने मंत्री सत्येंद्र जैन यांना ३० मे रोजी अटक केली. नंतर त्यांना ९ जूनपयर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.

नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मंत्री संत्येंद्र जैन यांनी अजबच दावा केला आहे. कोरोनामुळे आपली स्मरणशक्ती गेल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ईडीने मनी लाँड्रींगची कारवाई केल्यानंतर काही दस्तावेज दाखवून त्यांची विचारपूस केली होती. त्यावेळी, ईडीतील अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना जैन यांनी हा दावा केला आहे. जैन यांच्या जामीन याचिकेवरील सुनावणीवेळी ईडीने न्यायालयात ही आश्चर्यकारक माहिती दिली. 

मनी लाँड्रीगप्रकरणी ईडीने मंत्री सत्येंद्र जैन यांना ३० मे रोजी अटक केली. नंतर त्यांना ९ जूनपयर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. कोठडी संपत असल्याने त्यांना गुरुवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी ईडीने त्यांची कोठडी वाढविण्याची मागणी केली होती. जैन यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी कोठडी वाढवून देण्याची गरज नसल्याचा दावा केला. आता, याप्रकरणी सत्येंद्र यांच्या बाजूने वरिष्ठ अधिवक्त हरिहरन यांनी बाजू मांडली. तर, सरकारच्यावतीने एडिशनल सॉलिटर जनरल एसबी राजू यांनी जैन यांच्या जामिन याचिकेवर बाजू मांडली. त्यानंतर, न्या. गीतांजली गोयल यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून निर्णय राखून ठेवला आहे. 

कुमार विश्वास यांचं ट्विट 

जैन यांची स्मरणशक्ती गेल्यासंदर्भात कधी काळी आम आदमी पक्षाचे नेते राहिलेल्या कुमार विश्वास यांनी ट्विट केलं आहे. त्यामध्ये, भारतरत्न असं लिहिलं आहे. तर, मंत्री अनुराग ठाकूर यांनी टविट करुन, अद्यापही या मंत्र्यास मंत्रीमंडळात का ठेवले आहे, असा सवाल केला आहे. 

‘त्या’ मुद्देमालाची चौकशी बाकी

अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी सांगितले, की दिल्ली आणि गुरुग्राम येथे ईडीने जैन यांच्या ७ ठिकाणांवर छापे मारले होते. त्यातून सुमारे २.८२ कोटी रोख व १.८ किलो सोने जप्त करण्यात आले होते. याबाबत जैन यांची चौकशी करायची असल्याने कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी राजू यांनी केली होती 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCourtन्यायालयAAPआपministerमंत्री