शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

देशात रोज ५० कि.मी. महामार्ग बांधणीचे लक्ष्य; केंद्र सरकार करणार जागतिक विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 08:55 IST

भूसंपादनासंबंधीचे काही मुद्दे कोरोनामुळे निर्माण झाले असले तरी मागच्या वर्षीच्या जास्त विक्रम करायचा आहे.

नवी दिल्ली : देशात रोज ५० किलोमीटरपेक्षा जास्त महामार्ग बांधणीचे लक्ष्य असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले. ते म्हणाले, ‘या महिन्यात महामार्ग बांधणीचा स्वत:चाच जागतिक विक्रम सरकार मागे टाकेल.’

मंत्रालयाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे नुकत्याच ५ राज्यांत झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला लाभ झाल्याचे दिसले, असे गडकरी म्हणाले. मंत्रालयाने रोज ३८ किलोमीटर महामार्ग बांधणीच्या विक्रमासह आधीच ३ विक्रम स्थापन केलेले आहेत, असे सांगून नितीन गडकरी म्हणाले, ‘आता आम्हाला रोज ५० किलोमीटर महामार्ग बांधणी करण्याची इच्छा आहे. मार्च, २०२२ अखेरपर्यंत मागच्या वर्षीच्या विक्रमाला मागे टाकायचे आहे.

भूसंपादनासंबंधीचे काही मुद्दे कोरोनामुळे निर्माण झाले असले तरी मागच्या वर्षीच्या जास्त विक्रम करायचा आहे.’ भारतात लवकरच ग्रीन हायड्रोजन कार धावणार असून स्वयंचलित वाहनांचे उत्पादक सहा महिन्यांत देशातील गरजांच्या पूर्ततेसाठी फ्लेक्झिबल फ्युएल वाहने निर्मिती करण्यास बांधील आहेत, असेही गडकरी म्हणाले.

यापूर्वी भारतीय राजकारणावर जात, गुन्हेगार आणि रोख यांचा प्रभाव होता; परंतु या निवडणुकीने हे दाखवून दिले की लोक विकासासाठी मत देत आहेत. स्वयंचलित वाहनांच्या उत्पादकांनी ६ महिन्यांत आवश्यक ते बदल आम्ही करून घेऊ, असे आश्वासन मला दिले आहे.-नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते  वाहतूक आणि महामार्गमंत्री

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीroad transportरस्ते वाहतूकCentral Governmentकेंद्र सरकार