शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

केंद्र सरकारने महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविला! देशातील तब्बल ७२.२९ टक्के घरांमध्ये आता थेट येतेय नळाद्वारे पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 09:07 IST

नवी दिल्ली : भारत सरकारने २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक गावातील प्रत्येक घरात नळाचे पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. १५ ...

नवी दिल्ली : भारत सरकारने २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक गावातील प्रत्येक घरात नळाचे पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. १५ ऑगस्ट २०१९ पर्यंत देशातील फक्त १६.८१ टक्के गावांमध्ये त्यांच्या घरात नळाचे पाणी होते, ज्याचे प्रमाण आता २५ डिसेंबर २०२३ पर्यंत ७२.२९ टक्के झाले आहे. मात्र, ग्रामीण भागातील सुमारे २८ टक्के घरे अजूनही ‘नळाच्या पाण्या’च्या प्रतीक्षेत आहेत. ग्रामीण भागातील सुमारे ५.३३ कोटी घरांना ‘नळाच्या पाण्या’ची जोडणी मिळालेली नाही. राजस्थान, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये या संदर्भात परिस्थिती अधिक वाईट आहे. 

ग्रामीण भागात एकूण घरांची संख्या १९,२५,१७,०१५ (१९.२५ कोटी) आहे. यातील १३,९१,७०,५१६ (१३.९१ कोटी) घरांमध्ये नळाची जोडणी बसवण्यात आली आहे. पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने आरटीआय कायद्यांतर्गत दाखल केलेल्या अर्जाच्या उत्तरात ही माहिती दिली आहे.

सरकारने राज्य सरकारांना दिले कोट्यवधी रुपये- भारत सरकारने २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक खेड्यातील घरांना नळाचे पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ज्यासाठी ‘हर घर जल’ योजना राज्यांच्या भागीदारीत राबविण्यात येत आहे. nमंत्रालयाने दिलेल्या उत्तरानुसार, पिण्याचे पाणी हा राज्याचा विषय आहे आणि पेयजल पुरवठा योजनांचे नियोजन, रचना, मान्यता आणि अंमलबजावणी यासाठी राज्यांवर जबाबदारी आहे. भारत सरकारने या प्रयत्नात राज्यांना तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य देऊन पाठिंबा दिला आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारWomenमहिलाWaterपाणी