शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

CAA: पाकिस्तानमधून दहावी, अकरावी भारतातून; 12 वीच्या परीक्षेला बसण्यावर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 09:01 IST

पाकिस्तानच्य़ा सिंध प्रांतातील मीरपुरखासची रहिवासी दामी हीने दहावीची परीक्षा तेथील सरकारी शाळेतून दिली होती.

जयपूर : सीएए कायद्याला देशभरातून विरोध होत असताना जयपूरमध्ये एका विद्यार्थीनीचे भविष्य धोक्यात आले आहे. जवळपास दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानातून भारतात शरणार्थी बनून आलेल्या मुलीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. या मुलीने दहावी पाकिस्तानातून उत्तीर्ण तर अकरावी भारतातील जोधपूरमधून उत्तीर्ण केली आहे. मात्र, 12 वीचा फॉर्म भरल्यानंतर ती परिक्षेला बसू शकत नसल्याचे सांगण्यात आले आहे. 

पाकिस्तानच्य़ा सिंध प्रांतातील मीरपुरखासची रहिवासी दामी हीने दहावीची परीक्षा तेथील सरकारी शाळेतून दिली होती. सिंध प्रांतामध्ये वाढलेल्या अत्याचारांमुळे त्यांनी भारतात शरण घेतली. जोधपूरला येऊन दीर्घ मुदतीच्या व्हिसासाठी अर्ज केला. त्यानंतर मुलीला जोधपूरमधील सरस्वती विद्या मंदिर शाळेतून विज्ञान शाखेला 11 वी ला प्रवेश मिळाला. 11 वी झाल्यानंतर १२ वी साठी अर्ज केला. पाकिस्तानमधील शाळा सोडल्याच्या दाखला, दहावीचे प्रमाणपत्रावर तिला प्रवेश मिळाला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच 12 वी बोर्डाने तिच्याकडे पात्रता प्रमाणपत्रच नसल्याचे म्हणत परीक्षा नाकारली आहे. 

दामीच्या वडीलांनी सांगितले की, ट्रान्सफर सर्टिफिकीट घेताच तेथील लोकांना संशय येतो, की इथून पळण्याच्या इराद्यात आहे. मग अत्याचार वाढू लागतात. यामुळे हे प्रमाणपत्र आणू शकलो नाही. 

या प्रकरणावेळी सीएएची चर्चा होऊ लागल्यानंतर राजस्थानचे शिक्षण मंत्री गोविंद सिंह डोटासरा यांना यामध्ये भाग घ्यावा लागला. त्यांनी एका मुलाखतीत आणि ट्विटरवर सांगितले की, बोर्डाच्या नियमांनुसार दामीला परिक्षेला बसण्याची परवानगी मिळाली नव्हती. या संबंधी बोर्डाने पाकिस्तानच्य दुतावासाला पत्रही पाठविले होते मात्र कोणतेही उत्तर आले नाही. राजस्थान सरकारने हा विषय गंभीरतेने घेतलेला असून तिच्या भविष्यासाठी 12 वीच्या परिक्षेला बसण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकPakistanपाकिस्तानRajasthanराजस्थान