शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

दिल्लीतील हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी काय केले ते सांगा : एनजीटी

By admin | Updated: November 9, 2016 06:22 IST

शेतात पीक कापणीनंतर राहिलेल्या खुंटांची आग नियंत्रणात ठेवण्यास पावले न उचलल्याबद्दल राष्ट्रीय हरीत लवादाने (एनजीटी) दिल्ली आणि त्याच्या शेजारच्या इतर

नवी दिल्ली : शेतात पीक कापणीनंतर राहिलेल्या खुंटांची आग नियंत्रणात ठेवण्यास पावले न उचलल्याबद्दल राष्ट्रीय हरीत लवादाने (एनजीटी) दिल्ली आणि त्याच्या शेजारच्या इतर राज्यांना मंगळवारी झटकले. या आगीमुळे निर्माण होणारे हवेचे प्रदूषण कसे नियंत्रणात आणणार याबद्दल आमच्या मार्गदर्शक सूचनांची अमलबजावणी कशी करणार याचा संपूर्ण माहिती उद्यापर्यंत (९ नोव्हेंबर) द्या, असे आदेश दिले.एनजीटीचे अध्यक्ष न्यायमूर्ती स्वतंत्र कुमार यांच्या खंडपीठाने पिकांचे खुंट जाळणे व हवेचे प्रदूषण याबाबत आम्ही दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल दिल्ली, हरियाना, राजस्थान, पंजाब व उत्तर प्रदेशच्या सचिवांची चांगलीच खरडपट्टी काढली. हे धुरके वाढत असताना व हवेत प्रदूषित कण मर्यादेबाहेर वाढत असताना तुम्ही काय करीत होता, तुम्ही काय उपाययोजना केली, असे प्रश्न स्वतंत्र कुमार यांनी विचारले.सुरुवातीचे पाच दिवस राज्य आणि केंद्राने काहीही केलेले नाही. सामान्य माणसाला अनुभवास येईल अशी एक तरी बाब आम्हाला दाखवा, असेही ते म्हणाले. धुळीला खाली बसविण्यासाठी दिल्ली सरकारने हेलिकॉप्टरमधून पाणी न टाकता यारीचा वापर केल्याबद्दल लवादाने टीका केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)