शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचं तिरुपती मंदिरात 5 कोटी सोन्याचं दान

By admin | Updated: February 22, 2017 14:23 IST

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी तिरुपती मंदिरात पाच कोटी सोन्याचे दागिने दान केले आहेत

ऑनलाइन लोकमत
विजयवाडा, दि. 22 - तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी तिरुपती मंदिरात पाच कोटी सोन्याचे दागिने दान केले आहेत. स्वतंत्र तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्याच्या आनंदात चंद्रशेखर राव यांनी हे दान केलं आहे. बुधवारी सकाळी मंदिरात विशेष पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी चंद्रशेखर राव यांनी हे सर्व दागिने भगवान वेंकटेश्वरच्या चरणी अर्पण केले. याव्यतिरिक्त चंद्रशेखर राव यांनी इतर देवी देवतांसाठी 59 लाखांचं दान केलं.
 
(के. चंद्रशेखर राव तिरुपतीला पाच कोटींचे दागिने करणार अर्पण)
(तेलंगणचा अपमान कराल तर गाडून टाकू - चंद्रशेखर राव)
 
चंद्रशेखर राव यांनी हे दान केल्याने टीकेचे धनी झाले आहेत. राव यांनी सरकारी पैशांची नासाडी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. आपले वैयक्तिक नवस पुर्ण करण्यालाठी सार्वजनिक निधीमधील पैसा वापरला जात असल्याचं विरोधक बोलत आहेत. याअगोदरही ऑक्टोबर 2016 मध्ये चंद्रशेखर राव यांनी वारंगल येथील भद्रकाली मंदिरात 11.2 किलो सोन्याचा मुकूट भेट दिला होता. ज्याची किंमत 3.5 कोटी रुपये होती.
 
येणा-या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री राव पुन्हा एकदा भद्रकाली मंदिरात जाणार असल्याची माहिती आहे. यावेळी ते सोन्याच्या मिशा भेट देणार आहेत. विरोधक पुन्हा एकदा याचा विरोध करत आहेत. राव याआधीदेखील अशाप्रकारच्या वादात अडकले होते जेव्हा त्यांनी नऊ एकर जमिनीवर 50 कोटी किंमतीत आलिशान बंगला बांधला होता.