शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

BJP विरोधात आणखी एक पक्ष मैदानात! चंद्रशेखर राव मिशन २०२४ च्या तयारीला, राष्ट्रीय पक्षाची करणार घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 11:10 IST

२०२४ ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची तयारी सर्व पक्षीय नेत्यांनी सुरू केली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनीही आता तयारी सुरू केली आहे.

हैदराबाद : २०२४ ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची तयारी सर्व पक्षीय नेत्यांनी सुरू केली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनीही आता तयारी सुरू केली आहे. टीआरएसचे प्रमुख चंद्रशेखर राव ५ ऑक्टोबर दसऱ्याच्या मुहूर्तावर आपल्या राष्ट्रीय पक्षाची घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

५ ऑक्टोबर रोजी तेलंगणा भवनमध्ये पक्षाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या ऑफीसमधून या संदर्भात निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. २०२४ ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची तयारी सर्व पक्षांनी सुरू केली आहे. भाजपसह काँग्रेसनेही तयारी सुरू केली आहे. 

केंद्रीय तपास यंत्रणेचा मोठा खुलासा! PFI च्या संपर्कात होते ISISचे २२ दहशतवादी

या बैठकीनंतर केसीआर आपल्या आपल्या राष्ट्रीय पक्षाची घोषणा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. टीआरएस नेत्यांचे शिष्टमंडळ दिल्लीला रवाना होणार आहे,पक्षाच्या नावाची घोषणा झाल्यानंतर केसीआर ९ ऑक्टोबरला दिल्लीत जाहीर सभा घेणार असल्याचे बोलल जात आहे.

"एनडीए सरकार चालवण्यात अपयशी ठरले आहे. देशातील जनतेला मजबूत सरकार हवे आहे. गुजरात मॉडेल फसले आहे, अशी प्रतिक्रिया टीआरएस नेते श्रीधर रेड्डी यांनी दिली. 

‘धनुष्यबाण’ कोणालाही नाही? ठाकरे गटाला अन्य चिन्हाचा पर्याय

राष्ट्रीय पक्षाच्या घोषणेवरुन काँग्रेसच्या नेत्यांनी टीका केली आहे.तेलंगणा काँग्रेस अभियान समितीचे अध्यक्ष मधु गौर म्हणाले,'केसीआर यांचा राष्ट्रीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय मूर्खपणाचा आहे. त्यांनी तेलंगणातील जनतेला मूर्ख बनवले आणि आता देशातील जनतेला बनवायचे आहे. आपले अपयश लपवण्यासाठी आणि दिल्लीतील दारू घोटाळ्यापासून कुटुंबीयांना वाचवण्याचा हा डाव आहे. 

भाजपला फायदा व्हावा म्हणून केसीआर फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपमुक्त देशासाठी काँग्रेस हा एकमेव पर्याय आहे. केसीआर यांनाही तेच हवे असेल तर त्यांनी काँग्रेसमध्ये यावे, असंही मधु गौर म्हणाले.

टॅग्स :ElectionनिवडणूकBJPभाजपाTelanganaतेलंगणा