शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

भ्रष्टाचार निर्मूलनासाठी भगवत गीतेची शिकवण आवश्यक, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 21:22 IST

‘लोकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारण्यापासून ते समाजातील भ्रष्टाचाराचं निर्मूलन हे फक्त भगवत गीतेच्या शिकवणुकीमुळे शक्य होऊ शकतं. राजकारणालाही योग्य दिशा देण्याचं काम गीता करु शकते,’ असं वक्तव्य हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलं आहे.

कुरूक्षेत्र- ‘लोकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारण्यापासून ते समाजातील भ्रष्टाचाराचं निर्मूलन हे फक्त भगवत गीतेच्या शिकवणुकीमुळे शक्य होऊ शकतं. राजकारणालाही योग्य दिशा देण्याचं काम गीता करु शकते,’ असं वक्तव्य हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलं आहे. हरियाणातील कुरुक्षेत्र येथे आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवांतर्गत आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.‘कायदा आणि न्यायव्यवस्थेमार्फत आपण भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेऊ शकतो. पण, समाजातील सगळ्या स्तरातून भ्रष्टाचाराचं निर्मूलन व्हावं तसंच लोकांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यामध्ये भगवत गीता महत्वाची भुमिका बजावू शकते, असं खट्टर यांनी म्हंटलं. 

लोकांनी डिजिटल होणं ही सध्या संपूर्ण जगाची गरज आहे. डिजिटायझेशनमुळे सगळ्या प्रकारची माहिती आपल्याला एका क्लिकवर मिळते. यासाठी राज्य सरकारनेही विविध ई-सुविधांसाठी पुढाकार घेतला असून प्रशासनातील भ्रष्टाचार नियंत्रणासाठी पावलं उचलली आहेत. हरियाणातील 1150 गावांमध्ये 183 ई-सेवा पुरवण्यात येत असल्याचं खट्टर यांनी या कार्यक्रमात बोलताना म्हंटलं.

शांती आणि समृद्धीसाठी जगभरात भगवत गीतेचा संदेश पोहोचवण्याची गरज असल्याचं, या कार्यक्रमात बोलताना हरियाणाचे राज्यपाल कप्तान सिंह सोळंकी म्हणाले.