शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अध्यापकांची भरती तात्पुरती थांबविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 03:25 IST

अनुसूचित जाती-जमाती व ओबीसी यांच्या राखीव जागांमध्ये कपात करण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात केंद्राने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर अजून निकाल न लागल्याने विद्यापीठे व महाविद्यालयांतील अध्यापकांची भरती तात्पुरती थांबविण्यात आली आहे

नवी दिल्ली : अनुसूचित जाती-जमाती व ओबीसी यांच्या राखीव जागांमध्ये कपात करण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात केंद्राने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर अजून निकाल न लागल्याने विद्यापीठे व महाविद्यालयांतील अध्यापकांची भरती तात्पुरती थांबविण्यातआली आहे, असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी राज्यसभेत सांगितले. एससी/एसटी, ओबीसी यांना ५० टक्के आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे सांगून ते म्हणाले की, राखीव जागा हा घटनेने दिलेला हक्क आहे. या संदर्भातील सुनावणी १३ आॅगस्ट रोजी होणार आहे.>यूजीसीचे आदेश रद्द करासमाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव यांनी शून्य प्रहरात सांगितले की, राज्यघटनेने एससी, एसटी व ओबीसी यांना अनुक्रमे १५ टक्के, ७.५ टक्के, २७ टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत. या प्रवर्गांतील अध्यापकांच्या भरतीच्या नव्या पद्धतीसंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) ५ मार्च रोजी दिलेले आदेशसरकारने रद्द करावे, अशी मागणी त्यांनी केली. यादव यांच्या मागणीला काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी पाठिंबा दिला.