शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

‘टीईटी’ उत्तीर्ण आयुष्यभर वैध; केंद्राच्या निर्णयानं महाराष्ट्रातील ४० हजार उमेदवारांना मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 08:43 IST

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) घेतलेला हा निर्णय रद्द करीत गुरुवारी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी नवी घोषणा केली. त्यानुसार एकदा टीईटी उत्तीर्ण झालेला उमेदवार नेहमीसाठी शिक्षकपदाच्या भरतीत सहभागी होऊ शकणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिक्षकाची नोकरी मिळविण्यासाठी बंधनकारक असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परीक्षेतील यश केवळ सात वर्षेच वैध मानले जात होते. मात्र, आता एकदा ‘टीईटी’ उत्तीर्ण उमेदवाराचा निकाल आयुष्यभर वैध मानला जाणार आहे. त्यामुळे शिक्षणांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.केंद्र शासनाने घेतलेल्या या निर्णयाचा महाराष्ट्रातील ४० हजार उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. सात वर्षांनंतर शिक्षक भरतीसाठी पुन्हा टीईटी उत्तीर्ण व्हावी लागेल, असा निर्णय ११ फेब्रुवारी २०११ रोजी घेण्यात आला होता. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) घेतलेला हा निर्णय रद्द करीत गुरुवारी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी नवी घोषणा केली. त्यानुसार एकदा टीईटी उत्तीर्ण झालेला उमेदवार नेहमीसाठी शिक्षकपदाच्या भरतीत सहभागी होऊ शकणार आहे. महाराष्ट्रात २०१३मध्ये पहिल्यांदा टीईटी घेण्यात आली होती. त्यावेळी उत्तीर्ण झालेल्या ३१ हजार ७२ उमेदवारांच्या टीईटी प्रमाणपत्राची वैधता जुन्या निर्णयानुसार २०२० मध्ये संपुष्टात आली, तर २०१४ मध्ये टीईटी उत्तीर्ण झालेल्या ९ हजार ५९५ उमेदवारांची वैधता यंदा संपुष्टात येण्याची भीती होती. २०१२पासून दहा वर्षात राज्यात शिक्षक भरतीही झाली नाही. आता या ४० हजार ६६७ उमेदवारांना भरतीत सामील होता येईल.