शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

TATA समुह भारतीय हवाई दलासाठी वाहतूक विमान बनवणार; लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 15:55 IST

भारतीय हवाई दलासाठी C-295 वाहतूक विमान बनवण्याची जबाबदारी टाटा (TATA) एअरबसवर सोपवण्यात आली आहे.

भारतीय हवाई दलासाठी C-295 वाहतूक विमान बनवण्याची जबाबदारी टाटा (TATA) एअरबसवर सोपवण्यात आली आहे. कंपनी या विमानांची निर्मिती वडोदरा येथील प्लांटमध्ये करणार आहे, अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली.

भारत आत्मनिर्भरच्या दिशेने फाऊले टाकत आहे. केंद्र सरकार देशाला आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न करत आहे. याद्वारेच आता भारतीय वायुदलाचे C-295 हे विमान आता गुजरातमधील वडोदरा येथील टाट एअरबेसमध्ये बनवण्यात येणार आहे.  

वडोदरातील ही सुविधा ४० विमाने बनवण्याव्यतिरिक्त हवाई दलाच्या आवश्यकतेसाठी अतिरिक्त विमाने तयार करेल. तसेच एअरबस स्पेनमधील त्यांच्या सुविधेमध्ये जे काम करते त्यापैकी ९६% काम भारतीय सुविधेत केले जाईल. विमानासाठी इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट सार्वजनिक क्षेत्रातील बीईएलद्वारे केले जाईल, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

India-UK FTA: ऋषी सुनक पंतप्रधान बनताच भारतासाठी पहिलीच गुड न्यूज; ब्रिटननं केली घोषणा

यामध्ये जास्तीत जास्त स्वदेशी साहित्य वापरले असेल. भारतात तयार केलेल्या विमानांचा पुरवठा २०२६ ते २०३१ या कालावधीत केला जाईल. पहिली १६ विमाने २०२३ ते २०२५ या वर्षीच्या दरम्यान मिळणार आहेत, असंही अधिकारी म्हणाले. 

टॅग्स :TataटाटाairforceहवाईदलIndian Armyभारतीय जवान