शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
4
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
5
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
6
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
7
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
8
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
9
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
10
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
11
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
12
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
13
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
14
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
15
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
16
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
17
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
18
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
19
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
20
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा

राजीव गांधींच्या मारेकऱ्यांच्या मुक्ततेसाठी तामिळनाडू सरकार करणार शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 21:15 IST

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची सुटका करण्यात यावी. यासाठी तामिळनाडूमधील सत्ताधारी एआयएडीएमके पक्षाच्या सरकारकडून राज्यपालांकडे  शिफारस करण्यात येणार आहे.

चेन्नई - भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची सुटका करण्यात यावी. यासाठी तामिळनाडूमधील सत्ताधारी एआयएडीएमके पक्षाच्या सरकारकडून राज्यपालांकडे  शिफारस करण्यात येणार आहे.  याबाबतचा निर्णय तामिळनाडू सरकारने घेतला असून, राजीव गांधी यांच्या सर्व सात मारेकऱ्यांना मुक्त करण्यासाठी राज्यपाल बनवारीलाल पुरेहित यांच्याकडे शिफारस करण्यात येणार आहे. 

राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची मुक्तता करण्याच्या निर्णयास याआधी केंद्र सरकारकडून विरोध करण्यात आला होता. दरम्यान, तामिळनाडू सरकारमधील मंत्री डी. जयकुमार यांनी सांगितले की, राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या मारेकऱ्यांची मुक्तता करण्यासाठी राज्यपालांकडे शिफारस करण्यात यावी, असा निर्णय मुख्यमंत्री पलानीसामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला. 

 काही काळापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राजीव गांधी यांच्या हत्येमधील दोषी आरोपी ए.जी. पेरारीवलन याच्या दया याचिकेवर विचार करण्याचे निर्देष राज्यपालांना दिले होते. केंद्र सरकारच्या एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती रंजन गोगोई, नवीन सिन्हा आणि के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला होता.  

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधीTamilnaduतामिळनाडू