शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

राजीव गांधींच्या मारेकऱ्यांच्या मुक्ततेसाठी तामिळनाडू सरकार करणार शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 21:15 IST

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची सुटका करण्यात यावी. यासाठी तामिळनाडूमधील सत्ताधारी एआयएडीएमके पक्षाच्या सरकारकडून राज्यपालांकडे  शिफारस करण्यात येणार आहे.

चेन्नई - भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची सुटका करण्यात यावी. यासाठी तामिळनाडूमधील सत्ताधारी एआयएडीएमके पक्षाच्या सरकारकडून राज्यपालांकडे  शिफारस करण्यात येणार आहे.  याबाबतचा निर्णय तामिळनाडू सरकारने घेतला असून, राजीव गांधी यांच्या सर्व सात मारेकऱ्यांना मुक्त करण्यासाठी राज्यपाल बनवारीलाल पुरेहित यांच्याकडे शिफारस करण्यात येणार आहे. 

राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची मुक्तता करण्याच्या निर्णयास याआधी केंद्र सरकारकडून विरोध करण्यात आला होता. दरम्यान, तामिळनाडू सरकारमधील मंत्री डी. जयकुमार यांनी सांगितले की, राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या मारेकऱ्यांची मुक्तता करण्यासाठी राज्यपालांकडे शिफारस करण्यात यावी, असा निर्णय मुख्यमंत्री पलानीसामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला. 

 काही काळापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राजीव गांधी यांच्या हत्येमधील दोषी आरोपी ए.जी. पेरारीवलन याच्या दया याचिकेवर विचार करण्याचे निर्देष राज्यपालांना दिले होते. केंद्र सरकारच्या एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती रंजन गोगोई, नवीन सिन्हा आणि के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला होता.  

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधीTamilnaduतामिळनाडू