शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

दिल्लीला पूर्ण राज्याचा मुद्दा उचलू

By admin | Updated: May 25, 2014 23:54 IST

सर्वप्रथम दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी करू, असे दिल्लीचे भाजपा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन म्हणाले़ रविवारी एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी ही भूमिका बोलून दाखवली़

नवी दिल्ली : दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाल्यावर शहराचा समग्र विकास शक्य होईल़ विकासाच्या मार्गातील अनेक बाधा आपोआप दूर होतील़ म्हणूनच नव्या पंतप्रधानांसमक्ष आपण सर्वप्रथम दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी करू, असे दिल्लीचे भाजपा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन म्हणाले़ रविवारी एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी ही भूमिका बोलून दाखवली़ पूर्वाश्रमीच्या भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारने दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देणारे विधेयक आणले होते़ ते संसदेतही मांडले होते़ तथापि काँग्रेसच्या आक्षेपानंतर ते संसदीय समितीकडे पाठवण्यात आले होते़ रालोआ सत्तेतून गेल्यावर काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारने या विधेयकाची कुठलीही दखल घेतली नाही़ मोदींच्या नेतृत्वाखालील नवे सरकार दिल्लीकरांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतील, असे हर्षवर्धन यावेळी म्हणाले़ पाण्याची टंचाई, दिल्ली मास्टर प्लान २०२१ आदी मुद्यांकडे आम्ही नव्या सरकारचे लक्ष वेधू, असेही त्यांनी सांगितले़ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारमोहिमेत भाजपाने सत्तेत आल्यास दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)