शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

सक्तीच्या धर्मांतराचा विषय पाककडे उपस्थित करणार : सुषमा स्वराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 01:02 IST

खैबर-पख्तुनख्वॉमध्ये (के-पी) सरकारी अधिकाºयांनी शिखांचे जबरदस्तीने इस्लाममध्ये धर्मांतर करून घेतले जात असल्याचा विषय भारत पाकिस्तान सरकारच्या उच्च पातळीवर उपस्थित करेल, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी सांगितले.

नवी दिल्ली : खैबर-पख्तुनख्वॉमध्ये (के-पी) सरकारी अधिकाºयांनी शिखांचे जबरदस्तीने इस्लाममध्ये धर्मांतर करून घेतले जात असल्याचा विषय भारत पाकिस्तान सरकारच्या उच्च पातळीवर उपस्थित करेल, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी सांगितले.पाकमधील आघाडीचे दैनिक ‘द एक्स्प्रेस ट्रिब्यून’मध्ये सक्तीच्या धर्मांतराचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. के-पीतील हांगू जिल्ह्यात अधिकारी जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारायला भाग पाडत असल्याची तक्रार शीख समाजाची असल्याचे वृत्तात म्हटले होते. प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार शीख समाजाने उपायुक्त शाहीद मेहमूद यांच्याकडे तक्रार दिली आहे. त्यात असा दावा करण्यात आला आहे की, याल तहसीलचे सहायक आयुक्त याकूब खान हे शिखांना इस्लाम धर्म स्वीकारायची सक्ती करीत आहेत.

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराजPakistanपाकिस्तानIndiaभारत