शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे किती विमान पाडले? हा प्रश्न विरोधकांच्या मनात कधी आला नाही; राजनाथ सिंह कडाडले
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
3
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
4
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
5
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
6
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
7
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
8
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
9
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
10
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
11
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
12
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
13
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
14
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
15
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
16
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
17
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
18
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
19
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
20
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा

'आवश्यकता भासल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 06:19 IST

भूदलाचे उपप्रमुख लेफ्टनंट देवराज अंबू यांचा इशारा

डेहराडून : आवश्यकता भासल्यास भारतीय लष्कर दहशतवाद्यांविरोधात पुन्हा एकदा लक्ष्यभेदी हल्ला (सर्जिकल स्ट्राईक) करेल, असे भूदलाचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल देवराज अंबू यांनी म्हटले आहे. इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या (आयएमए) दीक्षांत संचलनप्रसंगी शनिवारी ते बोलत होते. या संचलनानंतर ४२७ प्रशिक्षणार्थी अधिकारी झाले. त्यातील ८० विद्यार्थी भारताच्या मित्रदेशांतून आयएमएमध्ये लष्करी शिक्षण घेण्यासाठी आले होते.अंबू म्हणाले की, सीमेपलीकडे असलेले दहशतवादी तळ लक्ष्यभेदी हल्ल्याद्वारे उद्ध्वस्त करून भारतीय लष्कराने आपले सामर्थ्य दाखवून दिले आहे. जम्मू-काश्मीरमधील उरी क्षेत्रामध्ये लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १९ भारतीय जवान शहीद झाले होते. त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन भारतीय लष्कराने २९ सप्टेंबर २०१६ रोजी लक्ष्यभेदी हल्ला केला. त्यावेळी भूदलाच्या उत्तर कमांडचे प्रमुख असलेले व आता निवृत्त झालेले लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांनी शुक्रवारी चंदिगढ येथे एका कार्यक्रमात म्हटले होते की, हल्ला केल्यानंतर त्याची जी प्रचंड प्रसिद्धी करण्यात आली ती अनावश्यक होती. लक्ष्यभेदी हल्ला अत्यंत गुप्तता राखून करण्यात आला होता. तो यशस्वी झाल्यानंतरही त्याचा फार गाजावाजा केला नसता तर बरे झाले असते.युद्धभूमीवर महिला?देवराज अंबू म्हणाले की, चीन व पाकिस्तानला लागून असलेल्या सीमा भागातील परिस्थिती देशातील इतर ठिकाणांपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे लष्करातील महिला जवानांना थेट युद्धभूमीवर लढण्यास पाठविण्याबाबतचे सारे पैलू तपासून पाहिले जात आहेत. त्यानंतरच याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी तयारी सुरू असल्याचे सूतोवाच लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी नोव्हेंबर महिन्यातच केले होते.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकPakistanपाकिस्तान