शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या आर्थिक मंदीला सुप्रीम कोर्ट जबाबदार, प्रसिद्ध वकील हरिश साळवे यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 22:02 IST

केंद्रीय महालेखापालांच्या (कॅग) अहवालानंतर 2जी स्पेक्ट्रम घोटाळा उघडकीस आला होता.

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय न्यायालयात (ICJ) कुलभूषण जाधव प्रकरणी भारताची बाजू मांडणारे प्रसिद्ध वकील हरिश साळवे यांनी देशातील सध्याच्या आर्थिक मंदीला सुप्रीम कोर्ट जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

वकील इंदिरा जयसिंह यांच्या The Leaflet या वेबसाइटला हरिश साळवे यांनी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी सुप्रीम कोर्टाला दोषी ठरवले आहे. 2012 मध्ये 2 जी स्पेक्ट्रम प्रकरणी दूरसंचार ऑपरेटर्ससाठी जारी करण्यात आलेल्या 122 स्पेक्ट्रम लायसन्स रद्द करणाऱ्या सुप्रीम कोर्टाने अर्थव्यवस्थेच्या घसरणीला प्रेरित केल्याचे हरिश साळवे यांनी सांगितले आहे.

हरीश साळवे म्हणाले , " 2 जीमधील लायसन्सच्या चुकीच्या वितरणासाठी लोक जबाबदार असल्याचे मी समजू  शकतो...ज्या ठिकाणी विदेशी गुंतवणूक करत आहेत, त्याठिकाणी लायसन्स रद्द करा...पाहा, ज्यावेळी एखाद्या विदेशी व्यक्तीने गुंतवणूक केली होती. त्यावेळी हा नियम होता की त्यामध्ये म्हटले होते की एक भारतीय भागीदार असणे आवश्यक आहे. विदेशींना माहीत नव्हते की भारतीय भागीदाराला लायसन्स कसे मिळाले." याचबरोबर, विदेशींनी अरब डॉलरची गुंतवणूक केली आणि सुप्रीम कोर्टाने एक पेनाच्या झटक्याने सर्वांना बाहेर केले. तेव्हापासून अर्थव्यवस्थेची घसरण सुरू झाली, असेही हरीश साळवे यांनी सांगितले आहे.  

दरम्यान, केंद्रीय महालेखापालांच्या (कॅग) अहवालानंतर 2जी स्पेक्ट्रम घोटाळा उघडकीस आला होता. यात 1.76 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने 2012 मध्ये 122 लायसन्स रद्द करत याप्रकरणात 11दूरसंचार कंपन्यांच्या बाजूने हरिश साळवे यांनी केलेला युक्तीवाद फेटाळून लावला होता. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयEconomyअर्थव्यवस्था