शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

देशाच्या आर्थिक मंदीला सुप्रीम कोर्ट जबाबदार, प्रसिद्ध वकील हरिश साळवे यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 22:02 IST

केंद्रीय महालेखापालांच्या (कॅग) अहवालानंतर 2जी स्पेक्ट्रम घोटाळा उघडकीस आला होता.

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय न्यायालयात (ICJ) कुलभूषण जाधव प्रकरणी भारताची बाजू मांडणारे प्रसिद्ध वकील हरिश साळवे यांनी देशातील सध्याच्या आर्थिक मंदीला सुप्रीम कोर्ट जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

वकील इंदिरा जयसिंह यांच्या The Leaflet या वेबसाइटला हरिश साळवे यांनी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी सुप्रीम कोर्टाला दोषी ठरवले आहे. 2012 मध्ये 2 जी स्पेक्ट्रम प्रकरणी दूरसंचार ऑपरेटर्ससाठी जारी करण्यात आलेल्या 122 स्पेक्ट्रम लायसन्स रद्द करणाऱ्या सुप्रीम कोर्टाने अर्थव्यवस्थेच्या घसरणीला प्रेरित केल्याचे हरिश साळवे यांनी सांगितले आहे.

हरीश साळवे म्हणाले , " 2 जीमधील लायसन्सच्या चुकीच्या वितरणासाठी लोक जबाबदार असल्याचे मी समजू  शकतो...ज्या ठिकाणी विदेशी गुंतवणूक करत आहेत, त्याठिकाणी लायसन्स रद्द करा...पाहा, ज्यावेळी एखाद्या विदेशी व्यक्तीने गुंतवणूक केली होती. त्यावेळी हा नियम होता की त्यामध्ये म्हटले होते की एक भारतीय भागीदार असणे आवश्यक आहे. विदेशींना माहीत नव्हते की भारतीय भागीदाराला लायसन्स कसे मिळाले." याचबरोबर, विदेशींनी अरब डॉलरची गुंतवणूक केली आणि सुप्रीम कोर्टाने एक पेनाच्या झटक्याने सर्वांना बाहेर केले. तेव्हापासून अर्थव्यवस्थेची घसरण सुरू झाली, असेही हरीश साळवे यांनी सांगितले आहे.  

दरम्यान, केंद्रीय महालेखापालांच्या (कॅग) अहवालानंतर 2जी स्पेक्ट्रम घोटाळा उघडकीस आला होता. यात 1.76 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने 2012 मध्ये 122 लायसन्स रद्द करत याप्रकरणात 11दूरसंचार कंपन्यांच्या बाजूने हरिश साळवे यांनी केलेला युक्तीवाद फेटाळून लावला होता. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयEconomyअर्थव्यवस्था