शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

कुंभ मेळ्यावर कोट्यवधींचा खर्च, पण...; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर मोठा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 14:00 IST

ममता बॅनर्जी सोमवारी एका कार्यक्रमादरम्यान म्हणाल्या, "केंद्र सरकार कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देते. दरवर्षी एक कोटीहून अधिक लोक गंगासागर यात्रेला येतात. या यात्रेला राष्ट्रीय यात्रा म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणी मी वारंवार केली आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जाते."

कुंभ मेळ्याची तयारी सुरू असतानाच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकार गंगासागर यात्रेकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. केंद्र सरकार कुंभ मेळ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. मात्र, गंगासागर तीर्थाकडे दुर्लक्ष करत आहे, असे ममता बॅनर्जी यानी म्हटले आहे. गंगासागरला दरवर्षी एक कोटीहून अधिक यात्रेकरू भेट देतात, असा दावा करत ममता यांनी सोमवारी केंद्राकडे गंगासागर यात्रेला राष्ट्रीय यात्रा म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे.

ममता बॅनर्जी सोमवारी एका कार्यक्रमादरम्यान म्हणाल्या, "केंद्र सरकार कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देते. दरवर्षी एक कोटीहून अधिक लोक गंगासागर यात्रेला येतात. या यात्रेला राष्ट्रीय यात्रा म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणी मी वारंवार केली आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जाते." त्या पुढे म्हणाल्या, "कुंभमेळ्याला अनेक मार्गांनी लोक जाऊ शकतात, मात्र, गंगासागर येत्रेसाठी संबंधित बेटापर्यंत पोहोचणे अवघड काम आहे. यात्रेकरूंना समुद्र बेटावर सहज पोहोचता यावे यासाठी पूल बांधण्याचे आश्वासन पूर्ण करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरत आहे."

ममता बॅनर्जी म्हणाल्या, "हे ठिकाण पुलाने जोडण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मी एकदा केंद्र सरकारशी बोलले होते. संबंधित मंत्र्यांनी पूल बांधण्याचे आश्वासन दिले होते. मी तीन ते चार वर्षे वाट बघितली. मात्र, त्यांनी काहीच केले नाही. आता राज्य सरकार स्वखर्चाने हा पूल बांधणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या पुलाला पूर्ण होण्यासाठी सुमारे 1,500 कोटी रुपये एवढा खर्च येणार आहे. गंगासागर जत्रेसाठी पायाभूत सुविधा सुधारण्यात आल्या असून एक हेलिपॅडही तयार करण्यात आले आहे," असेही ममता यावेळी म्हणाल्या.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालKumbh Melaकुंभ मेळा