शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

उसाची एफआरपी २,७५० रुपयेच कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 03:02 IST

केंद्र सरकारचा निर्णय; साखरेचा बफरस्टॉक ४० लाख टन

नवी दिल्ली/कोल्हापूर : केंद्र सरकारने साखर हंगामासाठी उसाची एफआरपी प्रतिटन २७५० रुपये कायम ठेवला आहे. साखरेचा बफरस्टॉक ४० लाख टन करण्याचा निर्णयही घेतला आहे.

अतिरिक्त साखर उत्पादनामुळे साखरेला दर नाही. परिणामी, चालू हंगामातील ऊस बिलांची १५ हजार कोटी रुपये साखर कारखान्यांकडे थकबाकी आहे. ही देणी देता यावीत तसेच साखरेचे दर स्थिर होऊन मागणी-पुरवठ्याचे संतुलन साधले जावे यासाठी बफरस्टॉक ३० लाख टनांवरून ४० लाख टन करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत बुधवारी घेतला. त्यामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर १६७४ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

गतवर्षीपेक्षा १० लाख टन जादा साखरेचा बफरस्टॉक करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे केंद्रीय माहिती आणि नभोवाणी मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. हा बफर स्टॉक १ ऑगस्ट २०१९ ते ३१ जुलै २०२० या कालावधीसाठी असेल.

इतर पिकांची आधारभूत किंमत वाढत असताना उसाची आधारभूत किंमत का वाढविली गेली नाही? हा कृषीमूल्य आयोग आहे की केंद्राचा अ‍ॅडजेस्टमेंट आयोग आहे. - राजू शेट्टी, माजी खासदार

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने