शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 18:11 IST

'एकाचवेळी परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण असल्याचे म्हणत राहुल गांधी यांनी भाजपावर टीका केली.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकार आणि उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या कामाच्या पद्धतीवर टीका केली. प्रयागराजमधील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसोबत यूपी सरकार आणि आयोगाचे वर्तन असंवेदनशील आणि दुर्दैवी असल्याची टीका त्यांनी केली. सामान्यीकरणाच्या नावाखाली परीक्षा प्रक्रियेतील गैरपारदर्शकता मान्य करता येणार नाही, असा आरोपही त्यांनी केला.

एकाचवेळी परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण असल्याचे सांगून राहुल गांधी म्हणाले की, भाजप सरकारच्या नाकर्तेपणाचा फटका विद्यार्थ्यांनी का सोसावा? यातून छळ होत असल्याचे राहुल गांधी यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

आपल्या कुटुंबाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी दुर्गम भागात राहून काबाडकष्ट करणाऱ्या तरुणांवर हा अन्याय सहन केला जाऊ शकत नाही, असे राहुल गांधी म्हणाले. स्पर्धक विद्यार्थ्यांच्या मागणीला काँग्रेस पक्ष पूर्ण पाठिंबा देत आहे, असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, हुकूमशाही पद्धतीने विद्यार्थ्यांचे लोकशाही हक्क दडपले जाऊ शकत नाहीत.

यूपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील व्यवस्थेबाबत प्रयागराज आणि इतर भागात विद्यार्थ्यांचा विरोध सुरू असताना हे विधान आले आहे. राहुल गांधींचे हे विधान विरोधी पक्षांसोबतच विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणखी एक पाऊल मानले जात आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी