शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

खरीप पिकांच्या हमी भावात घसघशीत वाढ; केंद्र सरकारने दिला शेतकऱ्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 06:17 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : खरीप हंगामातील २०२३-२४ च्या विपणन हंगामासाठी आज केंद्रातील मोदी सरकारने सर्व अनिवार्य पिकांच्या हमीभावात (किमान आधारभूत किंमत) घसघशीत वाढीचा निर्णय जाहीर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के जास्त हमीभाव देण्याच्या सरकारच्या आश्वासनानुसार दर जाहीर केले असून, गेल्या अनेक वर्षांमधील ही सर्वाधिक वाढ असल्याचा दावा केंद्रीयमंत्री पीयूष गोयल यांनी केला. चार वर्षांमध्ये प्रतिकूल स्थितीचा सामना करावा लागूनही २०२२-२३ मध्ये देशात एकूण विक्रमी ३३०.५ दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन झाले. ही वाढ १४.९ दशलक्ष टनांची असून, पाच वर्षांतील सर्वाधिक वाढ आहे, असे गोयल यांनी सांगितले.

खरीप हंगामातील पीके

२०२३-२४ नवे हमी भाव दिलेली वाढ

कापूस (मध्यम धागा)  ₹६६२० ₹५४०कापूस (लांब धागा)    ₹७०२०    ₹६४०सोयाबीन (पिवळा)    ₹४६००    ₹३००तूर    ₹७०००    ₹४००रागी    ₹३८४६    ₹२६८ज्वारी संकरित    ₹३१८०    ₹२१०ज्वारी मालदंडी    ₹३२२५    ₹२३५नाचणी    ₹३८४६    ₹२६८बाजरी    ₹२५००    ₹१५०धान सामान्य    ₹२१८३    ₹१४३धान अ श्रेणी    ₹२२०३    ₹१४३मका    ₹२०९०    ₹१२८उडद    ₹६९५०    ₹३५०मूग    ₹८५५८    ₹८०३तीळ    ₹८६३५    ₹८०५भुईमूग    ₹६३७७    ₹५२७सूर्यफूल बिया    ₹६७६०    ₹३६०कारळे     ₹७७३४   ₹४४७(किमान आधारभूत किंमत)

 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीCentral Governmentकेंद्र सरकार