शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
4
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
5
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
6
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
7
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
8
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
9
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
10
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
11
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
12
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
13
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
14
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
15
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 11:45 IST

तब्बल १.७६ लाख कोटी रुपये पाठवले परदेशात

नवी दिल्ली: परदेशात शिक्षण घेण्यासाठी भारतीयांनी गेल्या १० वर्षात तब्बल १.७६ लाख कोटी रुपये परदेशात पाठवल्याची थक्क करणारी आकडेवारी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आरटीआयअंतर्गत विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरानुसार, या प्रचंड रकमेचा वापर देशात नवीन शैक्षणिक संस्था उभारण्यासाठी केला असता तर शिक्षणाचे चित्रच बदलले असते.

एका अहवालानुसार, एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) उभारण्यासाठी २०२५मध्ये सुमारे २,८२३ कोटी रुपये खर्च येतो. याचा अर्थ, गेल्या १० वर्षांत परदेशी शिक्षणावर खर्च झालेल्या १.७६ लाख कोटी रुपयांमध्ये भारतात तब्बल ६२ आयआयटी उभ्या राहू शकल्या असत्या.

काय सांगते आकडेवारी? 

केवळ २०२३-२४ या वर्षात भारतीयांनी परदेशातील शिक्षणासाठी २९,००० कोटी रुपये पाठवले. यातून १०पेक्षा अधिक आयआयटी उभारता आल्या असत्या. 

गेल्या १० वर्षांत परदेशी शिक्षणावर होणारा खर्च १,२०० टक्क्यांनी वाढला आहे. २०१४मध्ये हा आकडा फक्त २,४२९ कोटी रुपये होता, तोच खर्च २०२२-२३ मध्ये २९,१७१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. 

सरकारचे २०२५-२६ या वर्षासाठीचे परदेशातील उच्च शिक्षणाचे बजेट ५०,०७७.९५ कोटी रुपये आहे. मात्र, भारतीयांनी गेल्या १० वर्षांत परदेशी शिक्षणावर केलेला खर्च या बजेटच्या तिप्पट आहे.

देशातील उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

हे आकडे देशातील उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेवर आणि क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात.

टॅग्स :IndiaभारतEducationशिक्षण