शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राज्य सरकारांनी आर्थिक क्षमतेबाहेर जाऊन मोफत भेटवस्तू वाटू नयेत, राजीव कुमार यांचे मत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 06:28 IST

Rajeev Kumar : राजीव कुमार म्हणाले की, मोफत भेटवस्तू देण्याची गरज नाही. आर्थिक अडथळ्यांशी संघर्ष करीत असलेल्या राज्य सरकारांनी असे काम करू नये.

नवी दिल्ली : राज्य सरकारांनी आर्थिक क्षमतेबाहेर जाऊन मोफत भेटवस्तू वाटू नयेत, असे मत निती आयोगाचे माजी उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी व्यक्त केले आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. 

राजीव कुमार म्हणाले की, मोफत भेटवस्तू देण्याची गरज नाही. आर्थिक अडथळ्यांशी संघर्ष करीत असलेल्या राज्य सरकारांनी असे काम करू नये. काही राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून भारताच्या सध्याच्या आर्थिक स्थितीची तुलना श्रीलंकेशी केली जाण्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, अशी कोणतीही तुलना योग्य नाही. श्रीलंका गंभीर आर्थिक परिस्थितीशी झगडत आहे आणि भारत त्यांना आर्थिक मदत देत आहे. 

देशात मंदी येण्याची भीती नाहीराज्य सरकारांकडून लोकांना मोफत वस्तू देण्याची प्रवृत्ती म्हणजे रेवडी वाटण्यासारखे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच म्हटले होते. दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी निती आयोग ही एक निरुपयोगी संस्था असल्याचे म्हटले होते. यावर बोलताना कुमार म्हणाले की, राव हे आपले मत मांडण्यासाठी स्वतंत्र आहेत. भारताच्या सध्याच्या आर्थिक स्थितीबाबत ते म्हणाले की, देशात मंदी येण्याची कोणतीही भीती नाही. 

टॅग्स :NIti Ayogनिती आयोग