शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘उमंग’च्या सुधारणेत राज्य सरकारांचा असहकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 03:45 IST

लोकांना एका क्लिकवर सरकारी खात्यांशी संपर्क साधता आला पाहिजे, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या शब्दांची आठवण ठेवून केंद्रीय माहिती तंत्रज्ञान खात्याने उमंग हे अ‍ॅप विकसित केले होते.

- संतोष ठाकूर नवी दिल्ली : लोकांना एका क्लिकवर सरकारी खात्यांशी संपर्क साधता आला पाहिजे, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या शब्दांची आठवण ठेवून केंद्रीय माहिती तंत्रज्ञान खात्याने उमंग हे अ‍ॅप विकसित केले होते. मात्र, त्याचे कार्य हवे तितक्या वेगवान पद्धतीने होत नसल्याने त्यातील दोष दूर करून लोकसभा निवडणुकांआधी ते सुधारित स्वरूपात जनतेसमोर आणण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. मात्र, त्या प्रयत्नांना बिगरभाजपा व भाजपाशासित राज्य सरकारांकडूनही फारसे सहकार्य मिळत नसल्याचे चित्र आहे.केंद्र व राज्य सरकारच्या योजनांशी संबंधित सुमारे १,२०० सेवांची सुविधा उमंगमध्ये देण्यात येणार होती. त्यामुळे प्रत्येक सेवेसाठी वेगवेगळी अ‍ॅप वापरायची यापुढे लोकांना गरज उरणार नाही, असे सांगितले जात होते. मात्र, सध्या मंदगतीने चालणाऱ्या उमंगचे काम जलदगतीने व्हावे यासाठी चाललेल्या प्रयत्नांत केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी जातीने लक्ष घातले आहे.रविशंकर प्रसाद म्हणाले, वीज-पाण्याची बिले भरण्यापासून ते विद्यापीठाची फी, हाऊस टॅक्स, विविध स्पर्धा परीक्षांचे शुल्क आॅनलाईन भरण्याची सोय उमंग अ‍ॅपमध्येआहे.>मोदी सरकारला श्रेय मिळण्याची भीतीमाहिती तंत्रज्ञान खात्यातील एका अधिकाºयाने सांगितले की, उमंग अ‍ॅपवर आपल्या योजनांची माहिती व सेवा नसावी, असे काही राज्य सरकारांना वाटते. एकाच अ‍ॅपवरून सर्व योजनांची माहिती व सेवा मिळू लागल्या, तर त्याचा राजकीय लाभ मोदी सरकारला मिळेल, अशी भीती वाटल्याने आपल्या सेवांची माहिती या अ‍ॅपवर येऊ नये यासाठी ही राज्य सरकारे प्रयत्नशील आहेत.