शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनानंतर जमिनीवर राज्य सरकारचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा निकाल, कुणीही ताबा घेणे हे अतिक्रमण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 06:10 IST

भूसंपादन कायद्यानुसार जमिनीचा मोबदला दिल्यानंतर या जमिनीवर सरकारचा अधिकार असतो, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली :भूसंपादन कायद्यानुसार जमिनीचा मोबदला दिल्यानंतर या जमिनीवर सरकारचा अधिकार असतो, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. अलाहाबाद हायकोर्टाने याबाबत एका प्रकरणात निर्णय देताना म्हटले होते की, भूसंपादनानंतर जमिनीवर ताबा घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला अनधिकृत अतिक्रमण करणारा समजला जाईल. याच निर्णयावर  सुप्रीम कोर्टाच्या पीठाने सहमती दर्शविली. 

उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. ग्रेटर नोएडा औद्योगिक विकास प्राधिकरणकडून २ फेब्रुवारी रोजी जारी एका नोटिसीला आव्हान देण्यात आले होते. एका भूखंडावरील अतिक्रमण हटविण्यास सांगितले होते. 

हायकोर्टाने म्हटले की, भूसंपादन व निर्णयाला मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित जमीन सरकारच्या ताब्यात येते. उत्तर प्रदेश सरकारने सांगितले होते की, या जमिनीवर १९९६ मध्ये ताबा घेतला. महसूलच्या रेकॉर्डवरही त्यानुसार बदल करून घेण्यात आले; पण याचिकाकर्त्याने पुन्हा या जमिनीवर अतिक्रमण केले होते.

याचिका फेटाळली  ० न्यायालयाने स्पष्ट केले की, याचिकाकर्त्याची जमीन संपादित केली होती. ताबाही घेतला होता आणि भूसंपादन अधिनियम, १८९४ नुसार या जमिनीचा मोबदलाही दिला होता. ० याचिकाकर्त्याला ताबा घेणे, ताबा कायम ठेवण्याचा अधिकार नाही. भूसंपादनानंतर जमीन पूर्णपणे राज्य सरकारच्या अधिकार क्षेत्रात येते. ० हायकोर्टाने यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. आम्ही उच्च न्यायालयाच्या भूमिकेशी सहमत आहोत. त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात येत आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय