शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

रोहिंग्यांचा तपशील राज्यांनी गोळा करावा - राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 06:41 IST

तपशील पाठवणार म्यानमारला

कोलकाता : राज्यांनी रोहिंग्या निर्वासितांना ओळखून त्यांचा बायोमेट्रिक तपशील गोळा करावा, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी सांगितले. राज्यांनी गोळा केलेला बायोमॅट्रिक तपशील केंद्र सरकार म्यानमारला हा प्रश्न सोडवण्यासाठी राजदूताच्या माध्यमातून पाठवील, असे ते म्हणाले.

रोहिंग्यांच्या प्रश्नावर राज्यांना आम्ही आधीच सल्ला दिलेला आहे. त्यांनी रोहिंग्यांना ओळखावे आणि त्यांचा बायोमेट्रिक तपशील गोळा करावा, असे राज्यांना सांगितले आहे, असे सिंह पूर्व विभागीय परिषदेच्या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना म्हणाले. आंतरराज्य संबंध, माओवाद्यांच्या उपद्रवासह सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सिंह यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेची २३ वी बैठक पार पडली. बैठकीस पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास उपस्थित होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी आपले प्रतिनिधी बैठकीसाठी पाठवले होते. राज्यांना केंद्राकडून सुरक्षादलांची गरज असल्याचे मान्य करून राजनाथ सिंह यांनी त्यांना त्यांच्या गरजेनुसार सुरक्षादले केंद्र सरकार उपलब्ध करून देईल, असे सांगितले.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहRohingyaरोहिंग्या