शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गंगास्नानादरम्यान चेंगराचेंगरी, तीन जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2017 11:08 IST

बिहारच्या बेगूसरायमध्ये कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गंगास्नानादरम्यान मोठी चेंगराचेंगरी झाली आहे.

ठळक मुद्देबिहारच्या बेगूसरायमध्ये कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गंगास्नानादरम्यान मोठी चेंगराचेंगरी झाली आहे.सिमरियामध्ये कार्तिक पौर्णिमेनिमित्ताने गंगास्नानासाठी मोठ्या संख्येने भाविक गर्दी करतात.

पाटणा- बिहारच्या बेगूसरायमध्ये कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गंगास्नानादरम्यान मोठी चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर दहा जण जखमी झाले आहेत. सिमरियामध्ये कार्तिक पौर्णिमेनिमित्ताने गंगास्नानासाठी मोठ्या संख्येने भाविक गर्दी करतात. याचदरम्यान काही अफवा पसरून मोठी चेंगराचेंगरी झाली. गंगाघाटावर होणारी लोकांची गर्दी पाहता प्रशासनाकडून आवश्यक सोयीसुविधा करण्यात आल्या नसल्याचा आरोप होतो आहे. ही दुर्घटना शनिवार सकाळी  घडली. या चेंगराचेंगरीत किमान १० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येतं. सर्वांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे. सिमारिया घाटावर अर्ध कुंभ सुरू आहे. कार्तिक पौर्णिमेसाठी तिथे भाविकांची मोठी गर्दी झाली असून त्याचवेळी ही दुर्घटना घडली

 

मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये दोन वृद्ध महिलांचा समावेश आहे. लोकांनी या चेंगराचेंगरीसाठी पोलीस प्रशासनाला जबाबदार धरलं आहे. पोलिसांची व्यवस्था कुचकामी ठरल्याने ही घटना घडल्याचं उपस्थितांचं म्हणणं आहे. प्रशासनाने गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी कुठलिही व्यवस्था केली नसल्याचं उपस्थितांनी सांगितलं आहे.  

दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रूपयांची मदर जाहीर केली आहे.