शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

SSC Exam : आयसीएसई बोर्डाकडून दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी 'हे' दोन पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 21:16 IST

देशभरात कोरोनाचा कहर वाढत असून महाराष्ट्रात दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकल्यात आल्या आहेत. त्यातच, सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर महाराष्ट्र सरकारकडूनही दहावीच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भात तज्ज्ञांशी विचारविनमय सुरू आहे

नवी दिल्ली - महाराष्ट्रात बोर्डाच्या परीक्षा टळल्यानंतर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही केंद्र सरकारकडे दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी केली होती. तसेच, ऑनलाइन परीक्षांसह पर्यायी मार्ग शोधण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. त्यानुसार, केंद्र सरकारनेही दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. 

देशभरात कोरोनाचा कहर वाढत असून महाराष्ट्रात दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकल्यात आल्या आहेत. त्यातच, सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर महाराष्ट्र सरकारकडूनही दहावीच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भात तज्ज्ञांशी विचारविनमय सुरू आहे. त्यातच, आता आयसीएसई बोर्डाच्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ४ मे पासून घेण्यात येणाऱ्या आयसीएसई दहावी बारावी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून जूनच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची परिस्थिती पाहून परीक्षांबाबत निर्णय घेतला जाईल, असे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

आयसीएसई दहावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन ऑप्शन (पर्याय) देण्यात आले आहेत. त्यानुसार, दहावी बोर्ड परीक्षा देणारे विद्यार्थी ऑफलाइन लेखी परीक्षा देऊ शकतात किंवा लेखी परीक्षा न देता क्रायटेरिया नुसार त्यांचा निकाल जाहीर केला जाईल. त्यामुळे, विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार बोर्डाकडून परीक्षा आणि निकालाचा निर्णय होईल. 

टॅग्स :examपरीक्षाssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षा