शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

Sri Lanka : धक्कादायक! श्रीलंकेनं भारताचे 12 मच्छीमार पकडले, जामिनासाठी मागितले प्रत्येकी 1 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 16:46 IST

जेसुराज यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे 85 भारतीय नौका अजूनही श्रीलंकेच्या ताब्यात आहेत. मक्कल निधी मैयमचे प्रमुख आणि अभिनेता कमल हसन यांनीही न्यायालयाच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे.

श्रीलंकेच्या नौदलाने नुकतेच रामेश्वरम येथे जवळपास 12 मच्छिमारांना अटक केली होती. आता श्रीलंकेच्या न्यायालयाने त्यांच्या सुटकेची रक्कम 1-1 कोटी रुपये निश्चित केल्याचे वृत्त आहे. मात्र, श्रीलंकन न्यायालयाच्या या निर्णयावरून भारतातील राजकारण चांगलेच तापले आहे. तर दुसरीकडे, आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेतील लोक भारतात येत आहेत. 1948 मध्ये श्रीलंकेला स्वतंत्र्य मिळाले. तेव्हापासून आतापर्यंतचा विचार करता, सध्या श्रीलंकेला सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

The News Minute ने दिलेल्या वृत्तानुसार, ऑल मेकॅनाइज्ड असोसिएशनचे अध्यक्ष पी जेसुराज यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, “न्यायालयाने या मच्छीमारांच्या सुटकेसाठी प्रत्येकी 1 कोटी रुपये एवढी रक्कम निर्धारितकेली आहे. हे ऐकून आम्हाला धक्का बसला आहे. एक मच्छीमार 1 कोटी कसा उभा करू शकतो? जर त्याच्याकडे एवढे पैसे असते, तर तो या व्यवसायात आलाच नसता. 

जेसुराज यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे 85 भारतीय नौका अजूनही श्रीलंकेच्या ताब्यात आहेत. मक्कल निधी मैयमचे प्रमुख आणि अभिनेता कमल हसन यांनीही न्यायालयाच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, रामेश्वरम मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष देवदास म्हणाले, "भारत आणि श्रीलंका यांचे चांगले द्विपक्षीय संबंध आहेत. असे असतानाही, आपल्या उदरनिर्वाहासाठी संघर्ष करणाऱ्या मच्छिमारांना, अशी वागणूक देणारा श्रीलंकेशिवाय दुसरा देश नाही, असे दिसते. भारत सरकार याकडे केवळ प्रेक्षक बणून बघत आहे का? आपल्या मच्छिमारांना श्रीलंकेने पकडले आणि तेही भारताचे परराष्ट्र मंत्री तेथे राजकीय दौऱ्यावर असताना. महत्वाचे म्हणजे, सोडण्यासाठी मागितलेली रक्कम ही जखमेवर मिठ चोळल्यासारखी आहे. मासेमारीवर वार्षिक बंदी येत आहे, डिझेलच्या वाढत्या किमतींनी मासेमारीचा दरही वाढला आहे आणि आता हे.'

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाfishermanमच्छीमारIndiaभारतCourtन्यायालय