शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

Sri Lanka : धक्कादायक! श्रीलंकेनं भारताचे 12 मच्छीमार पकडले, जामिनासाठी मागितले प्रत्येकी 1 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 16:46 IST

जेसुराज यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे 85 भारतीय नौका अजूनही श्रीलंकेच्या ताब्यात आहेत. मक्कल निधी मैयमचे प्रमुख आणि अभिनेता कमल हसन यांनीही न्यायालयाच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे.

श्रीलंकेच्या नौदलाने नुकतेच रामेश्वरम येथे जवळपास 12 मच्छिमारांना अटक केली होती. आता श्रीलंकेच्या न्यायालयाने त्यांच्या सुटकेची रक्कम 1-1 कोटी रुपये निश्चित केल्याचे वृत्त आहे. मात्र, श्रीलंकन न्यायालयाच्या या निर्णयावरून भारतातील राजकारण चांगलेच तापले आहे. तर दुसरीकडे, आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेतील लोक भारतात येत आहेत. 1948 मध्ये श्रीलंकेला स्वतंत्र्य मिळाले. तेव्हापासून आतापर्यंतचा विचार करता, सध्या श्रीलंकेला सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

The News Minute ने दिलेल्या वृत्तानुसार, ऑल मेकॅनाइज्ड असोसिएशनचे अध्यक्ष पी जेसुराज यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, “न्यायालयाने या मच्छीमारांच्या सुटकेसाठी प्रत्येकी 1 कोटी रुपये एवढी रक्कम निर्धारितकेली आहे. हे ऐकून आम्हाला धक्का बसला आहे. एक मच्छीमार 1 कोटी कसा उभा करू शकतो? जर त्याच्याकडे एवढे पैसे असते, तर तो या व्यवसायात आलाच नसता. 

जेसुराज यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे 85 भारतीय नौका अजूनही श्रीलंकेच्या ताब्यात आहेत. मक्कल निधी मैयमचे प्रमुख आणि अभिनेता कमल हसन यांनीही न्यायालयाच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, रामेश्वरम मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष देवदास म्हणाले, "भारत आणि श्रीलंका यांचे चांगले द्विपक्षीय संबंध आहेत. असे असतानाही, आपल्या उदरनिर्वाहासाठी संघर्ष करणाऱ्या मच्छिमारांना, अशी वागणूक देणारा श्रीलंकेशिवाय दुसरा देश नाही, असे दिसते. भारत सरकार याकडे केवळ प्रेक्षक बणून बघत आहे का? आपल्या मच्छिमारांना श्रीलंकेने पकडले आणि तेही भारताचे परराष्ट्र मंत्री तेथे राजकीय दौऱ्यावर असताना. महत्वाचे म्हणजे, सोडण्यासाठी मागितलेली रक्कम ही जखमेवर मिठ चोळल्यासारखी आहे. मासेमारीवर वार्षिक बंदी येत आहे, डिझेलच्या वाढत्या किमतींनी मासेमारीचा दरही वाढला आहे आणि आता हे.'

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाfishermanमच्छीमारIndiaभारतCourtन्यायालय