शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

चिनी युद्धनौकेद्वारे भारताची हेरगिरी! संरक्षण तज्ज्ञांचा दावा; क्षेपणास्त्र चाचण्यांचा घेतला धसका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 07:50 IST

भारताने एका इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची व त्यानंतर दहा दिवसांनी बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली.

नवी दिल्ली :

भारताने एका इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची व त्यानंतर दहा दिवसांनी बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली. या क्षेपणास्त्रांमुळे चीनची सर्व शहरे भारताच्या माऱ्याच्या टप्प्यात आली आहेत. त्यामुळे चीनने भारताच्या हेरगिरीसाठी युआन वांग-६ ही युद्धनौका इंडोनेशियानजीक हिंद महासागरात तैनात केली आहे, असा दावा संरक्षण तज्ज्ञांनी केला आहे.

अशीच एक युद्धनौका चीनने श्रीलंकेतील हंबनटोटा बंदरामध्ये पाठविली होती. त्यावेळी ती त्यास भारताने विरोध केला होता. युआन वांग-५ युद्धनौका बाली बेटानजीक आणण्याचा तसेच चीनने नवा उपग्रह प्रक्षेपित करण्याचा कालावधी  सारखाच आहे. त्यामुळे चीनच्या हालचालींवर भारताने अधिक लक्ष ठेवावे असे सायमन यांनी म्हटले आहे.

के-४ क्षेपणास्त्र अरिहंत पाणबुडीवर होणार तैनातभारताचे के-४ या क्षेपणास्त्राच्या चाचण्या यशस्वी होत आहेत. साडेतीन हजार किमीपर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राद्वारे चीनवर भारताला हल्ला करता येणे शक्य आहे. हे क्षेपणास्त्र आयएनएस अरिहंत या पाणबुडीवर तैनात केले जाणार आहे.

टॅग्स :chinaचीन