शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

तूर्त काँग्रेसचे सर्व मुख्यमंत्री सुरक्षित

By admin | Updated: May 19, 2014 02:48 IST

निवडणुकीत जय-पराजय होतच असतात. त्याचा दोष नेतृत्वाचा देता येणार नाही.

यदु जोशी / गजानन जानभोर , नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वीकारली असली तरी काँग्रेस कार्य समितीच्या सोमवारी होणार्‍या बैठकीत या दोन नेत्यांच्या नेतृत्वावर संपूर्ण विश्वास व्यक्त करीत सामूहिक जबाबदारीच स्वीकारली जाणार आहे. परिणामी तूर्तास काँग्रेसच्या सर्व मुख्यमंत्र्याची खुर्ची सुरक्षित राहील, असे चित्र आहे. काँग्रेस पक्षासाठी गांधी-नेहरू घराण्याने मोठा त्याग केला आहे. निवडणुकीत जय-पराजय होतच असतात. त्याचा दोष नेतृत्वाचा देता येणार नाही. आम्ही कुठे चुकलो, भविष्यात कुठल्या सुधारणा करायला हव्यात याची कारणमीमांसा उद्याच्या बैठकीत केली जाईल, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय कोषाध्यक्ष मोतीलाल व्होरा यांनी आज ‘लोकमत’ला सांगितले. काँग़्रेसच्या पराभवानंतर आता पक्षाने गांधी घराण्याच्या पलीकडे जाऊन विचार करायला हवा काय, हा मुद्दा सध्या चर्चिला जात आहे. व्होरा यांनी तो पूर्णत: फेटाळला. काँग्रेस पक्षसंघटनेत लवकरच काही बदल केले जातील. त्यात तरुण नेत्यांना संधी दिली जाईल, असे त्यांनी सूचित केले.