शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

सोनिया गांधी आणि लालूप्रसाद यांच्या बिहारमध्ये चर्चेमुळे महाआघाडी राहणार कायम, भाजपविरोधात एकत्र येण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 08:38 IST

RJD-Congress alliance in Bihar :  सोनिया गांधी यांच्या फोननंतर लालूप्रसाद यादव यांनी पुन्हा भाजपविरोधात सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी सोनिया गांधी समविचारी पक्षांची बैठक बोलवावी, असेही यादव यांनी बोलून दाखवले. 

- शीलेश शर्मा

नवी दिल्ली : बिहारमध्ये काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलाची महाआघाडी फुटल्यानंतर सोनिया गांधी यांनी बुधवारी लालुप्रसाद यादव यांना फोन करून, त्यांची नाराजी दूर केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व पदाधिकार्यांच्या काल, मंगळवारी झालेल्या बैठकीत बिहारचे प्रदेशाध्यक्ष भक्त चरण दास यांनी राजदशी कायमस्वरूपी संबंध तोडून टाकण्याची मागणी केली  होती.त्यावेळी सोनिया गांधी काही बोलल्या नाहीत. पण त्यांना स्वत:ला राजदशी असलेली आघाडी तुटणे मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी आज थेट लालुप्रसाद यांना फोन करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. भक्त चरण दास गेले काही दिवस बिहारमध्ये सातत्याने राजद व तेजस्वी यादव यांच्याविरोधात बोलत असल्याने लालुप्रसाद नाराज होते. सोनिया गांधी यांच्या फोननंतर यादव यांनी पुन्हा भाजपविरोधात सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी सोनिया गांधी समविचारी पक्षांची बैठक बोलवावी, असेही यादव यांनी बोलून दाखवले. एकंदरच यादव व सोनिया गांधी यांच्या संभाषणानंतर बिहारमधील महाआघाडी कायम राहील आणि भक्त चरण दास यांच्याऐवजी अन्य नेत्याला प्रदेशाध्यक्ष केले जाईल, अशी चर्चा आहे. मुळात बिहारमधील कन्हैया कुमार यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देणे तेजस्वी यादवना आवडलेले नाही. त्या दोघांत ३६ चा आकडा आहे. त्यातच कुशेश्वरस्थान व तारापूर या दोन्ही पोटनिवडणुकांत उमेदवार उभा करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतल्याने महाआघाडीत फूट पडल्यात जमा होती.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBiharबिहार