शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

CoronaVirus "भारत आणि बंगालदरम्यान काहींना युद्ध हवेय"; ममता बॅनर्जींवर जावडेकरांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 16:42 IST

CoronaVirus देशावरील कोरोनाचा सर्वात वाईट काळ  संपला असल्याचे म्हटले आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात येत नाही तोपर्यंत सावध रहावे लागणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस आणि भारतील परिस्थितीवर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पश्चिम बंगाल सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. बंगालमध्ये काही लोक भारत आणि बंगाल असे युद्ध छेडण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप जावडेकर यांनी केला आहे. 

यासोबतच देशावरील कोरोनाचा सर्वात वाईट काळ  संपला असल्याचे म्हटले आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात येत नाही तोपर्यंत सावध रहावे लागणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. याचबरोबर जोपर्यंत कोरोनावर औषध सापडत नाही तोपर्यंत कोरोनाला सोबत घेऊनच रहावे लागणार असल्याचेही त्यांनी म्हटले. 

पश्चिम बंगालच्या काही लोकांनी भारत आणि बंगालदरम्यान युद्ध घडवण्याची निवड केली आहे. आम्हाला युद्धामध्ये कोणतेही स्वारस्य नाहीय. आम्हाला समस्या सोडविण्यामध्ये स्वारस्य आहे. आम्ही प्रत्येक राज्याची मदत करू इच्छित आहोत, असा आरोप जावडेकर यांनी प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नाव न घेता केला आहे. 

गेल्या महिन्यात केंद्र सरकारकी कोरोना पाहणी टीम बंगालला जाणार होती. मात्र, ममता बॅनर्जी यांनी त्यांना नकार देत राज्यात प्रवेश दिला नव्हता. यानंतर ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सींनंतर बोलायला दिले नसल्याचा आरोप केला होता. 

कोरोनासोबत जगावे लागणार...जावडेकर यांनी सांगितले की, अद्याप कोरोनावर औषध सापडलेले नाही. जोपर्यंत औषध सापडत नाही तोपर्यंत आपल्याला कोरोनासोबत जगावे लागणार आहे. मास्क लावणे, वारंवार हात धुणे, सहा फूट दूर राहणे हे आता सामान्य झाले आहे. कारण लोकांनी गेल्या ४० दिवसांत ते आत्मसात केले आहे, असेही जावडेकर म्हणाले. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

लॉकडाऊनमध्ये नशेत वेगाने कार घेऊन तरुण बेडरूममध्ये घुसला अन्...

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPrakash Javadekarप्रकाश जावडेकरMamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल