शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus "भारत आणि बंगालदरम्यान काहींना युद्ध हवेय"; ममता बॅनर्जींवर जावडेकरांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 16:42 IST

CoronaVirus देशावरील कोरोनाचा सर्वात वाईट काळ  संपला असल्याचे म्हटले आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात येत नाही तोपर्यंत सावध रहावे लागणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस आणि भारतील परिस्थितीवर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पश्चिम बंगाल सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. बंगालमध्ये काही लोक भारत आणि बंगाल असे युद्ध छेडण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप जावडेकर यांनी केला आहे. 

यासोबतच देशावरील कोरोनाचा सर्वात वाईट काळ  संपला असल्याचे म्हटले आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात येत नाही तोपर्यंत सावध रहावे लागणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. याचबरोबर जोपर्यंत कोरोनावर औषध सापडत नाही तोपर्यंत कोरोनाला सोबत घेऊनच रहावे लागणार असल्याचेही त्यांनी म्हटले. 

पश्चिम बंगालच्या काही लोकांनी भारत आणि बंगालदरम्यान युद्ध घडवण्याची निवड केली आहे. आम्हाला युद्धामध्ये कोणतेही स्वारस्य नाहीय. आम्हाला समस्या सोडविण्यामध्ये स्वारस्य आहे. आम्ही प्रत्येक राज्याची मदत करू इच्छित आहोत, असा आरोप जावडेकर यांनी प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नाव न घेता केला आहे. 

गेल्या महिन्यात केंद्र सरकारकी कोरोना पाहणी टीम बंगालला जाणार होती. मात्र, ममता बॅनर्जी यांनी त्यांना नकार देत राज्यात प्रवेश दिला नव्हता. यानंतर ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सींनंतर बोलायला दिले नसल्याचा आरोप केला होता. 

कोरोनासोबत जगावे लागणार...जावडेकर यांनी सांगितले की, अद्याप कोरोनावर औषध सापडलेले नाही. जोपर्यंत औषध सापडत नाही तोपर्यंत आपल्याला कोरोनासोबत जगावे लागणार आहे. मास्क लावणे, वारंवार हात धुणे, सहा फूट दूर राहणे हे आता सामान्य झाले आहे. कारण लोकांनी गेल्या ४० दिवसांत ते आत्मसात केले आहे, असेही जावडेकर म्हणाले. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

लॉकडाऊनमध्ये नशेत वेगाने कार घेऊन तरुण बेडरूममध्ये घुसला अन्...

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPrakash Javadekarप्रकाश जावडेकरMamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल