शहरं
Join us  
Trending Stories
1
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
2
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
3
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
4
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
6
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
7
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
8
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
9
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
10
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
11
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
12
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
13
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली
14
भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी
16
"मी १० महिन्यांत १० दिवसही आनंदी नव्हती..."; पतीवर गंभीर आरोप करत महिलेने संपवलं आयुष्य
17
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
18
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
19
"भाजपचे नेते काहीही बोलून जातात", बाहेरच्यांना आवरा, आम्ही शहर सांभाळतो : प्रताप सरनाईक
20
IND W vs BAN W Live Streaming : कुठं आणि कसा पाहाल भारत-बांगलादेश यांच्यातील सामना?

CoronaVirus "भारत आणि बंगालदरम्यान काहींना युद्ध हवेय"; ममता बॅनर्जींवर जावडेकरांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 16:42 IST

CoronaVirus देशावरील कोरोनाचा सर्वात वाईट काळ  संपला असल्याचे म्हटले आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात येत नाही तोपर्यंत सावध रहावे लागणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस आणि भारतील परिस्थितीवर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पश्चिम बंगाल सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. बंगालमध्ये काही लोक भारत आणि बंगाल असे युद्ध छेडण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप जावडेकर यांनी केला आहे. 

यासोबतच देशावरील कोरोनाचा सर्वात वाईट काळ  संपला असल्याचे म्हटले आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात येत नाही तोपर्यंत सावध रहावे लागणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. याचबरोबर जोपर्यंत कोरोनावर औषध सापडत नाही तोपर्यंत कोरोनाला सोबत घेऊनच रहावे लागणार असल्याचेही त्यांनी म्हटले. 

पश्चिम बंगालच्या काही लोकांनी भारत आणि बंगालदरम्यान युद्ध घडवण्याची निवड केली आहे. आम्हाला युद्धामध्ये कोणतेही स्वारस्य नाहीय. आम्हाला समस्या सोडविण्यामध्ये स्वारस्य आहे. आम्ही प्रत्येक राज्याची मदत करू इच्छित आहोत, असा आरोप जावडेकर यांनी प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नाव न घेता केला आहे. 

गेल्या महिन्यात केंद्र सरकारकी कोरोना पाहणी टीम बंगालला जाणार होती. मात्र, ममता बॅनर्जी यांनी त्यांना नकार देत राज्यात प्रवेश दिला नव्हता. यानंतर ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सींनंतर बोलायला दिले नसल्याचा आरोप केला होता. 

कोरोनासोबत जगावे लागणार...जावडेकर यांनी सांगितले की, अद्याप कोरोनावर औषध सापडलेले नाही. जोपर्यंत औषध सापडत नाही तोपर्यंत आपल्याला कोरोनासोबत जगावे लागणार आहे. मास्क लावणे, वारंवार हात धुणे, सहा फूट दूर राहणे हे आता सामान्य झाले आहे. कारण लोकांनी गेल्या ४० दिवसांत ते आत्मसात केले आहे, असेही जावडेकर म्हणाले. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

लॉकडाऊनमध्ये नशेत वेगाने कार घेऊन तरुण बेडरूममध्ये घुसला अन्...

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPrakash Javadekarप्रकाश जावडेकरMamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल