शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

रेल्वेच्या मोकळ्या जागांवर सौर वीज प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 04:06 IST

आपल्या मालकीच्या रिकाम्या जागांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

नवी दिल्ली : आपल्या मालकीच्या रिकाम्या जागांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. खर्च कमी करण्यासाठी हा उपाय असून, रेल्वेच्या खुल्या जागांवरील प्रकल्पांतून सुमारे ३0 गिगावॅट वीजनिर्मिती होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.सध्या रेल्वेचे उत्पन्न आणि खर्चाचे प्रमाण व्यस्त आहे. प्रत्येक १00 रुपयांच्या उत्पन्नामागे रेल्वेचा खर्च १११ रुपये आहे. खुल्या जागांवरील वीजनिर्मितीमुळे रेल्वेचे वीजबिलापोटी दरवर्षी खर्च होणारे ३0 हजार कोटी रुपये वाचतील.रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, विनावापर पडून असलेल्या जागांवर प्रकल्प उभारल्यास, त्यातून ३0 गिगावॅट सौरवीज निर्माण होऊ शकेल. पहिल्या टप्प्यात १0 गिगावॅट वीजनिर्मिती करण्याचे रेल्वेचे लक्ष्य आहे. त्यासाठीची औपचारिक प्रक्रिया सुरू आहे. रेल्वेने निश्चित केलेली नवी उद्दिष्टे आधीच्या उद्दिष्टांपेक्षा जास्त आहेत. आधीच्या योजनेत २0२0 पर्यंत १ हजार मेगावॅट म्हणजेच १ गिगावॅट सौरवीजनिर्मिती करण्याचे प्रस्तावित होते.