शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

...म्हणून ‘वंदे मातरम्’मध्ये बदल व्हावा, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 16:54 IST

अनेक कार्यक्रमाच्या सुरुवातीला 'वंदे मातरम्' गायलं जातं. यावरुन कायम वादही होत असतात.

नवी दिल्ली : अनेक कार्यक्रमाच्या सुरुवातीला 'वंदे मातरम्' गायलं जातं. यावरुन कायम वादही होत असतात. दैनिक जागरणनं दिलेल्या वृत्तानुसार, चार दिवसांपूर्वी इंदूरच्या गांधी हॉलमध्ये आयोजित संसदीय कार्य मंत्रालयाच्या चित्रकला प्रदर्शनात गायिकाने संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गायलं. त्यानंतर झालेल्या भाषणात त्यांनी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचं ‘वंदे मातरम्’मधील काही शब्द बदलण्यावर जोर दिला.

लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यामते, ज्यावेळी संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गायलं जातं तेव्हा त्यात त्रुटी असतात. आता आपण सप्त कोटिच्या (सात कोटी) पुढे गेलोय. आता कोटी-कोटी झाले आहेत, त्यामुळे गातानाही कोटी-कोटी शब्द बोलायला हवा. ज्या भारत मातेसाठी गात आहोत, तिचं आजची रुपरेखाही पाहण्याची गरज आहे. त्यामुळे सप्त कोटि शब्द समकालीन राहिलेला नाही. 

महाजन यांच्या म्हणण्याचा अर्थ भारताच्या लोकसंख्येबाबत होता. हे गीत लिहिलं त्यावेळी, भारताची लोकसंख्या केवळ सात कोटी होती. यानंतर गायिकेने सुमित्रा महाजन यांची माफी मागत भविष्यात ही गोष्ट लक्षात ठेवेन, असं आश्वासन दिलं.  

तर संस्कृत साहित्यकार डॉ. मुरलीधर चांदनीवाला यांनी म्हटलं आहे की 1882 मध्ये प्रकाशित झालेल्या बंकिमचंद्र यांच्या प्रसिद्ध आनंदमठ या कादंबरीत वंदे मातरम् रचना केली होती. गीत लिहिलं तेव्हा देशाची लोकसंख्या सात कोटी होती, यामुळे सप्तकोटि कंठ कल-कल निनाद कराले, (सात कोटी कंठांचा जोशपूर्ण आवाज) द्विसप्त कोटि-भुजै धृत खरकरवाले (14 कोटी भुजांमध्ये तलवारी धारण केलेले) या ओळींमध्ये तेव्हाच्या लोकसंख्येचा उल्लेख केला होता.